काय? साठाव्या वर्षी परत कॉलेजमध्ये? शीर्षक वाचून बुचकळ्यात पडलात ना? साठाव्या वर्षी कोणी परत कॉलेजमध्ये जायला लागते का? होय, हे घडू शकते. नव्हे, माझ्या...
श्रीपाद रामचंद्र हळबे हे कंपनी कायद्यातले, भारतामधले एक निष्णात वकील आहेत; अध्यापनही करतात. त्यांना अर्थकारण, क्रिकेट, साहित्य , संगीत , राजकारण, खोखो, नाटक , शिक्षणसंस्था, खेळांचं प्रशासन-आयोजन,...
संजय मारुती गुरव हे ‘सिक्युरिटी’ (वॉचमन) म्हणून काम करत. मात्र त्यांचा ओढा सेंद्रीय (शेती) उत्पादने याकडे होता. त्यांना १९९४ पासून वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके यांमधून...
'थिंक महाराष्ट्र' प्रकल्पाची व्याप्ती क्षितिजाएवढी आहे. पण त्या सर्व दूरच्या व लांब पल्ल्याच्या गोष्टी म्हणून बाजूला ठेवून सध्या तीन उपक्रम हाती घ्यावे आणि त्या आधारे...
मुंबई (अँटाप हिल) ते शिर्डी
अंधांची पदयात्राआम्ही शिर्डीला जाण्यासाठी 'ॐ साई'च्या जयघोषात पालखीबरोबर चालू लागलो आणि क्षणार्धात पुढील आठ दिवसांचा प्रवास नजरेसमोर तरळला,...
आजच्या पिढीला हा इतिहास पुन:पुन्हा सांगावा लागेल. कदाचित मुंबईच्या नकाशावरून गिरणी कामगार साफ पुसला जाईल. कदाचित नवमहानगर उभारताना त्याचा नरबळी अपरिहार्यही असेल पण त्याची जिगर, त्याचा लढाऊ बाणा, त्याचे श्रम आणि त्याने उभी केलेली संस्कृती विसरणं ही इतिहासाशी गद्दारी ठरेल. हे आख्खं आख्खं ‘मोहन जो दारो’ काळाच्या उदरात गडप होताना झालेली जगण्यासाठीची ही अखेरची तडफड...
अनुराधा गोरे यांची जीवनकहाणी ऐकताना मला कवी फ.मु.शिंदे यांच्या ‘आई’ कवितेतील ओळी आठवतात. सुरुवातीच्या ओळी अशा आहेत.
आई म्हणजे काय असते?
‘घरातल्या घरात गजबजलेले गाव असते’’
आई...
ज्यांच्या केसालाही धक्का लागला तर सर्व महाराष्ट्रभर प्रतिक्रिया उमटेल अशा बाळासाहेब ठाकरे ह्यांचे केस तो कापू शकत होता! त्यासाठी त्यांची मर्जी संपादन करून, तो...