Home Tags गावगाथा

Tag: गावगाथा

तुर्भे बुद्रुक (Turbhe Budruk)

रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर (महाड) तालुक्यातील तुर्भे पंचक्रोशीमधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला भूभाग म्हणजे तुर्भे बुद्रुक. ते एकशेसाठ घरांचे नऊशे लोकसंख्या असलेले गाव आहे. गावाचे...
_Ramdegi_1.jpg

चंद्रपूर जिल्ह्यातील रामदेगी (Ramdegi)

रामदेगी हे चंद्रपूर जिल्ह्यातील निसर्गरम्य पण फार परिचित नसलेले ठिकाण. रामदेगी वरोरा तालुक्यात आहे. आनंदवनापासून शेगाव बुद्रुक हे आठवडी बाजाराचे गाव ओलांडले, की पुढे...

को-हाळे (Korhale)

0
कोर्‍हाळे हे गाव कोपरगावच्या दक्षिणेस बारा मैलावर असून 1881 च्या जनगणनेनुसार त्या गावची लोकसंख्या दोनशेनऊ होती. दर रविवारी तेथे बाजार भरतो. ते जुने गाव...

बिचुकले गाव (Bichukle Village)

बिचुकले हे गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात कोरेगावपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. त्या गावची लोकसंख्या एक हजार पाचशेपस्तीस आहे. कायम दुष्काळी भाग अशी ओळख...
_sindkhed_raja_2.jpg

सिंदखेड राजा (Sindkhed Raja)

सिंदखेड राजा हे गाव आणि तालुकाही बुलढाणा जिल्ह्यात आहे. ते गाव शिवाजी महाराजांची आई वीरमाता जिजाबाई भोसले यांचे जन्मगाव आहे. त्यामुळे सिंदखेड राजा या...
_Sangavi_1.jpg

समृद्ध आणि विविध परंपरांनी नटलेली सांगवी

सांगवी गाव गोदावरी आणि देवनदी यांच्या संगमावर वसलेले आहे. त्या गावात पूर्वापार ब्राह्मण, कोळी, महार, मराठी या चार समाजगटांची कुळे दक्षिण तीरावर राहत होती....
carasole

कचेरीचे गाव सावरगाव

येवला शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर, अहमदनगर-मनमाड महामार्गाला लागून असलेले पवारांचे गाव म्हणजे सावरगाव. इंग्रजांच्या काळात ते तालुक्याचे गाव होते व तेथे कचेरी (तहसील कार्यालय),...
carasole

यादव सम्राटांची राजधानी – सिन्नर (श्रीनगर)

महाराष्ट्राधीश असे स्वतःला अभिमानपूर्वक म्हणवून घेणारे एकमेव राजघराणे यादवांचे होय. त्या घराण्याने सुमारे पाचशे वर्षें (शके ७७१ – इसवी सन ८५० ते शके १२३३...
carasole

चंद्रपूरवर ठसा इतिहासाचा

अविभाज्य चांदा जिल्हा अखिल महाराष्ट्रात क्षेत्रफळदृष्ट्या अव्वलस्थानी होता. जिल्ह्यांच्या मध्यभागातून वाहणा-या वैनगंगा नदीला सीमारेषा ठरवून त्या जिल्ह्याचे विभाजन केले गेले. त्यातून वैनगंगेच्या पूर्वेकडील भाग...
carasole

बहुढंगी मुंबई

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी. ब्रिटिशांनी सात बेटे परस्परांना अठराव्या शतकाच्या मध्यकाळात जोडली आणि मुंबई हे शहर तयार झाले. शहराची आर्थिक व शैक्षणिक प्रगती...