रोहिणी क्षीरसागर या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गावच्या. त्या 'व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन'मध्ये कार्यालयीन व्यवस्थापक म्हणून कार्यरत होत्या.
लेखकाचा दूरध्वनी
8097422078
आषाढ महिन्यात पडणारा पाऊस, झडीचे वातावरण आणि त्या महिन्याची पौर्णिमा – गुरुपौर्णिमा, तिला विदर्भात ‘आखाडी’ म्हणून संबोधतात. तेथे पुरणपोळी या पदार्थाला खास असे महत्त्व आहे आणि तेथे उर्वरित महाराष्ट्रापेक्षा पोळी करण्याची पद्धतही निराळी आहे...
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी. ब्रिटिशांनी सात बेटे परस्परांना अठराव्या शतकाच्या मध्यकाळात जोडली आणि मुंबई हे शहर तयार झाले. शहराची आर्थिक व शैक्षणिक प्रगती...
सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अंकोली गावामध्ये सातशे वर्षापूर्वीचे भैरवनाथांचे मंदिर आहे. मोहोळ-मंगळवेढा मार्गावर अंकोली स्टॉप आहे. अंकोली पंढरपूर-सोलापूर (ति-हेमार्गे) पंढरपूरपासून एकोणिसाव्या मैलावर आहे. रस्ता...
घडशी ही एक जात आहे. त्या जातीचे लोक महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात. वाजंत्री वाजवणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. ते त्यांच्या उत्पत्तीची कथा सांगतात, ती...
सूर तिला लहानपणीच गवसले, गाण्याचे अन् जगण्याचेही. आजी आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिचा गाण्याचा प्रवास सुरू झाला... भारतीय शास्त्रीय गायनात स्वतःची वेगळी ओळख...
‘तुझी खांडोळी करीन’ या वाक्प्रचाराला जन्माला घालणारी झणझणीत खांडोळी हा विदर्भातला एक चविष्ट पदार्थ. खांडोळी अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक असली तरी पुन्हा...