Home Search
node - search results
If you're not happy with the results, please do another search
नाशिकच्या रेडिओवर अमेरिकी शाळा (US Marathi Schools have programme on Nasik Vishwas radio)
मी लॉकडाऊनच्या काळात रेडिओ विश्वास वर 'समन्वयक' म्हणून काम करू लागले. रेडिओ विश्वास हा कम्युनिटी रेडिओ आहे. तो मोबाईल अॅपद्वारे जगभरात कोठेही ऐकता येतो. त्याचे मुख्य केंद्र नाशिक येथे आहे.
यशवंतराव आणि हॅम्लेट (Did Y B Chavhan face Hamlet’s crisis in public life?)
यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चार वेळा झाले. ते मुरब्बी राजकारणी व दूरदृष्टीचे समाजकारणी होते. त्यांनी महाराष्ट्रातील ‘माळावरचा माणूस’ उभा केला, सहकाराचे अमृत सर्वसामान्यांपर्यंत पोचवले, शिक्षणाचा संदेश घरोघरी नेला - त्यांनी हवालदिल शेतकऱ्यांसाठी ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा राबवून त्याची मातीशी जोडलेली नाळ घट्ट केली.
सच्चिदानंद मनिराम महाराज (Maniram – A Saint from Yavatmal District)
सच्चिदानंद श्री मनिराम महाराज हे संत, भगवतभक्त, शांतिब्रह्म म्हणून प्रसिद्ध होते. ते अमरावती जिल्ह्यातील बग्गी (जावरा) या गावी होऊन गेले. बग्गी हे गाव चार ते पाच हजारांच्या लोकवस्तीचे...
शकुंतला क्षीरसागर (Tribute to Shakuntala Kshirsagar – ShriKeKshi’s wife)
शकुंतला क्षीरसागर या जुन्या पिढीतील साक्षेपी, निष्ठावंत संशोधक. त्यांचे 23 नोव्हेंबर 2019 रोजी पुणे येथे निधन झाले. मराठी वाङ्मयक्षेत्रातील ज्येष्ठ समीक्षक आणि तत्त्वचिंतक श्रीकृष्ण केशव क्षीरसागर यांच्या त्या पत्नी.
सावंताचे सौरघट संशोधन – कोल्हापुरातून कोरियात झेप ! (Kolhapur boy Sawanta in solar energy...
सावता माळी पंढरपूर संतपीठाजवळच्या अरण गावचे. त्यांनी संत परंपरेत असाधारण स्थान मिळवले. तसा सावंता माळी हा कोल्हापूरजवळच्या शिवाजी विद्यापीठाचा तरुण स्नातक. तो जगातील सौर संशोधन क्षेत्र गाजवून राहिला आहे.
ना.सी. फडके यांचे पुरोगामित्व (Veteran Novelist N S Phadke and his progressive stance)
ना.सी. फडके यांचे नाव उच्चारले, की सर्वसामान्य वाचकांना सर्वप्रथम त्यांच्या प्रणयरम्य कादंबऱ्या (दौलत, अल्ला हो अकबर वगैरे अनेक) आणि कथा आठवतात. तद्नंतर त्यांच्या गुजगोष्टी, आचार्य अत्रे यांच्याशी व इतरांशी झालेले वाद आणि त्यांचा ‘प्रतिभासाधन’ हा ग्रंथराज.
सातवे साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर पोचले! (Seventh Marathi Literary Meet – 1909)
पहिली सहा मराठी साहित्य संमेलने पुण्यात भरली होती. तिसरे साहित्य संमेलन मात्र साताऱ्यात 1905 साली झाले, तो अपवाद होता. सातवे साहित्य संमेलन प्रथमच महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यात आले!
अस्पृश्यता निवारणाचे सातवे सोनेरी पान ! (Untouchability: Sawarkar, Gandhi And Ambedkar)
महाराष्ट्राच्या इतिहासात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मान्यवर नेत्यांमध्ये जे राजकीय, सामाजिक संघर्ष झाले त्याला, राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ नाटकामधील भाषेचा आधार घेत ‘आकाशातील नक्षत्रांच्या शर्यती’ असे संबोधले जाते.
ना. धों. ताम्हनकर यांचे नाटक – उसना नवरा (Usana Navara – Na Dho Tamhankar’s...
‘गोट्या’ या मुलांसाठीच्या लोकप्रिय कथामालिकेचे लेखक ना.धों. ताम्हनकर हे बालवाङ्मय लेखक म्हणून परिचित आहेत. त्यांनी ‘गोट्या’व्यतिरिक्त लिहिलेले बालवाङ्मय... चिंगी, दाजी, खडकावरील अंकुर, अंकुश, बहीणभाऊ, नीलांगी, अविक्षित, मणी, रत्नाकर, नारो महादेव अशी भलीमोठी यादी आहे.
अगस्ती – श्रीकांत बोजेवार यांचा नवा डिटेक्टिव्ह नायक (Agasti – Shrikant Bojewar’s new detective...
ब्रिटिश रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांनी मिस मार्पल आणि हर्क्यूल पॉयरॉ अशा दोन स्वयंभू डिटेक्टिव पात्रांना रहस्यकथांच्या साहित्यविश्वात आणले. अर्ल स्टॅनली गार्डनर यांनी पेरी मेसन आणि पॉल ट्रेक वकील अशा दोघांना वकील आणि डिटेक्टिव म्हणून सादर केले.









