Home Search
अहमदनगर जिल्ह्य - search results
If you're not happy with the results, please do another search
नाव नाशिक; नव्हे, ‘नासिक’
‘नासिक शहर’ हे प्राचीन असे नाव आहे. सध्या सगळे लोक ‘नासिक’ या शहराच्या नावाचा उल्लेख हा ‘नाशिक’ असा करतात. परंतु त्या शहराचे मूळ नाव...
कृत्रिम पद्धतीने भूगर्भजल साठे वाढवणे शक्य
महाराष्ट्र राज्य पाण्याच्या बाबतीत टंचाईग्रस्त आहे हा निष्कर्ष सह्याद्रीपुरता आणि तोही फक्त डोंगरमाथ्यांना लागू पडतो. तो इतर विभाग जसे कोकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या...
गणित इंग्रजीतून शिकणे, शिकवणे थांबवा
सेमी-इंग्रजी हे फॅड मराठी शिक्षणाच्या मुळावर आले आहे. गणित, विज्ञान यांसारखे संकल्पनात्मक विषय मातृभाषा मराठीऐवजी इंग्रजीतून शिकण्याची सक्ती अनेक शाळांमधून केली जात आहे. त्याचा...
महाराष्ट्रातील जमीनमोजणीचा इतिहास
माणसाचे जमिनीतून उत्पन्न घेणे उद्योगांच्या आधी सुरू झाले. जमिनीच्या एकूण उत्पन्नापैकी काही अंश कर म्हणून राज्यकारभार चालवण्यासाठी घेण्याची पद्धत पुरातन काळापासून आहे. जमीन महसुलाची...
निसर्गकवी बालकवी (Balkavi)
बालकवी यांची शंभरावी पुण्यतिथी झाली. बालकवींचा मृत्यू तिशीच्या आत झाला. बालकवी यांचे अपघाती निधन 17 एप्रिल 1918 या दिवशी झाले. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या...
पोवार समाजाची कर्तबगारी
परमार वंशाचा उदय इसवी सन पूर्व २५०० च्या आसपास राजस्थानमधील अबू पर्वतावरील अग्निकुंडामधून झाल्याचा उल्लेख भविष्यपुराणामध्ये मिळतो. हे ‘प्रमार’ परमार वंशाचे प्रथम शासक होते...
मना मनांतील गावगाथा!
प्रत्येकाच्या मनात गावाबद्दलच्या आठवणी दाटलेल्या असतात. प्रत्येकाला त्या कोठेतरी मांडाव्यात, कोणीतरी वाचाव्यात आणि मुख्य म्हणजे त्या लिहाव्यात असे वाटत असते. आपल्या गावाविषयी लिहिणे-बोलणे यामागे...
उपक्रमशील भक्तिसंस्था – श्रीक्षेत्र देवगड
अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड हे अलिकडे प्रसिद्ध झालेले महत्त्वाचे भक्तिकेंद्र. ते स्थान मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर नगर-औरंगाबाद महामार्गालगत आहे. तो दळणवळणाचा मार्ग म्हणून...
जोतिबाची वाडी – शाकाहारी गाव
जोतिबाची वाडी हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. सतराशे लोकसंख्या असलेले ते गाव तब्बल दोनशे वर्षांपासून शाकाहारी आहे! गावातील रहिवासी मांसाहार करत नाहीत.
जोतिबाची वाडी हे...
लष्करी प्रशिक्षणाच्या नाना संधी
माझा एक मित्र मिलिटरीच्या सिलेक्शन बोर्डावर होता. तो मला म्हणाला, की ठाण्या-मुंबईतील फक्त अकरा टक्के जागा जेमतेम भरल्या जातात. त्याच्याकडे तेव्हा त्या इलाख्यातील जवळ...