Home Search
अहमदनगर जिल्ह्य - search results
If you're not happy with the results, please do another search
लष्करी प्रशिक्षणाच्या नाना संधी
माझा एक मित्र मिलिटरीच्या सिलेक्शन बोर्डावर होता. तो मला म्हणाला, की ठाण्या-मुंबईतील फक्त अकरा टक्के जागा जेमतेम भरल्या जातात. त्याच्याकडे तेव्हा त्या इलाख्यातील जवळ...
यजुर्वेंद्र महाजन – स्पर्धेला साथ मानवी जिव्हाळ्याची!
जळगावचे यजुर्वेंद्र महाजन यांच्या कार्याचा मूळ गाभा ग्रामीण भागातील गरीब, अंध आणि अपंग विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे हा आहे. त्यातून त्यांनी अनेक प्रकल्पांना चालना दिली आहे. त्यांपैकी मनाला स्पर्श करणारे काम आहे ते अंध-अपंगांना तशा परीक्षांसाठी तयारी करून घेण्याचे. त्याकरता भारतातील विद्यार्थी त्यांच्याकडे येतात व त्यांना विनामूल्य शिक्षण दिले जाते...
जायकवाडी धरण – पाण्यासाठी उपाशी?
जायकवाडी हे गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहराजवळ बांधलेले धरण. धरणाच्या बांधकामाला 1965 साली सुरुवात झाली. ते 1976 साली पूर्ण करण्यात आले. धरणाची उंची...
मनमोकळी ‘निळ्या डोळ्यांची’ लेखिका शिल्पा कांबळे
‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीची लेखिका शिल्पा कांबळे हिचा खरेपणा प्रथमदर्शनीच जाणवतो. ती वागण्यात नम्र पण विचारांनी बेधडक असल्याचेही स्पष्ट जाणवते. तिने ‘मराठी युवा...
आरोग्यपूर्ण समाजासाठी – समवेदना
दुसऱ्याची वेदना स्वत:ची समजून ती दूर करण्यासाठी एकत्रितपणे केलेले प्रयत्न म्हणजे ‘समवेदना’! आवश्यक वैद्यकीय सेवा वंचितांपर्यंत सहानुभूतीपूर्वक पोचवणे हे ‘समवेदने’चे ध्येय. प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ....
मैत्री स्वत:शी, मैत्री सर्वांशी!
‘मेळघाट’ हा महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडील संपूर्ण जंगल असलेला परिसर. मेळघाटात तीनशेवीस गावे आहेत. चार हजारपन्नास चौरस किलोमीटरचा तो प्रदेश चिखलदरा आणि धारणी या...
सुमंतभाई गुजराथी – इतिहास संवर्धनाचे शिलेदार
सुमंतभाई गुजराथी म्हणजे सिन्नर तालुक्यातील गेल्या पाच दशकांतील सांस्कृतिक व ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार. नव्वदाव्या वर्षांतही ताजेतवाने. तो माणूस म्हणजे ऊर्जास्रोत होता. त्यांनी नोकरी म्हणाल...
अळकुटी गावचा सरदार कदमबांडे यांचा वाडा
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अळकुटी गावी सरदार कदमबांडे पाटील यांचा ऐतिहासिक भुईकोट गढीचा वाडा उभा आहे. सरदार कृष्णाजी कदमबांडे व व्यंकोजी कदमबांडे हे शहाजीराजांच्या...
अक्षरमित्र – विवेकी विचारांची पेरणी
‘अक्षरमित्र’ ही अहमदनगरमध्ये सुरू झालेली आगळीवेगळी वाचन चळवळ आहे. वाचनाच्या माध्यमातून शिक्षण, मुल्ये आणि विवेकी विचार यांचा प्रसार करणे हे त्या चळवळीचे मुख्य सूत्र!...
लकिना पॅटर्न – कागदपत्रांच्या व्यवस्थापनाची पद्धत
अँडरसन नावाचा इंग्रज अधिकारी गुजरात राज्यात १९१८ सालाच्या दरम्यान कलेक्टर पदावर कार्यरत होता. त्याने महसूल विभागातील कागदपत्रे व्यवस्थित सांभाळून ठेवण्यासाठी स्वतःची नवी पद्धत आखली...