-heading

सुरेश भट, आयुष्यभर लढतच राहिले! (Suresh Bhat)

सुरेश भट यांनी राजकारणावर जबरदस्त लिहिले आहे. आचार्य अत्रे काय किंवा भट काय अशी माणसे ही खरोखरीच तत्त्वनिष्ठ असतात. जेव्हा सर्वसामान्य लोकांच्या मनात खरे...
-heading

जन्मदत्त उदारमतवादी लक्ष्मण नारायण गोडबोले (Laxman Narayan Godbole)

‘वडिलांची सांगे कीर्ती’ अशा तऱ्हेचा रामदासी मूर्खपणा करून माझ्या दिवंगत वडिलांबद्दल लिहीत आहे. पण प्रत्येक माणसामध्ये त्याच्या गरजेपुरता शहाणपणा असतोच असतो ही त्यांचीच धारणा...
-heading

निसर्गकवी बालकवी (Balkavi)

बालकवी यांची शंभरावी पुण्यतिथी झाली. बालकवींचा मृत्यू तिशीच्या आत झाला. बालकवी यांचे अपघाती निधन 17 एप्रिल 1918 या दिवशी झाले. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या...

डॅा. रखमाबाई – भारतातील वैद्यकीय सेवेच्या पहिल्या मानकरी (Dr. Rakhmabai)

आनंदीबाई जोशी (31 मार्च 1865 - 26 फेब्रुवारी 1887) या आधुनिक वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या पहिल्या भारतीय महिला. पण त्यांचा मृत्यू परदेशातून शिकून आल्यावर...
-bhgatsingh-sukhdev-rajguru

राजगुरू यांचे अकोल्यात वास्तव्य! (Rajguru)

अकोल्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीविरूद्ध एक मोठी फळी निर्माण झाली. सांगली, सातारा परिसरातील क्रांतिकारकांनी त्यांची यंत्रणा वेगवेगळी नावे घेऊन त्या ठिकाणी राबवली. वऱ्हाड प्रांतातील...

सूचिशास्त्राचा पाया रचणारा समीक्षक- डॉ. सु.रा. चुनेकर

0
डॉ. सु.रा. चुनेकर यांच्या निधनाने मराठीत सूचिशास्त्राचा पाया रचणारा संशोधक-समीक्षक गेला. समीक्षक हा मुळात दुर्लक्षित असतो, त्यात चुनेकरसरांनी संशोधनाची, सूची तयार करण्याची वाट धरलेली....

द.रा. पेंडसे- आर्थिक उदारीकरणाचा उद्गाता

गेली सुमारे तीन दशके भारत देश उदारीकरण-खाजगीकरण-जागतिकीकरण ह्या संक्रमणातून जात आहे. ‘स्पर्धात्मकता’, ‘विदेशी गुंतवणूक’, ‘खाजगी क्षेत्राला प्राधान्य’ ही दैनंदिन व्यवहाराची परिभाषा बनली आहे. भारतीय...

बहुविद्याशाखापारंगत गणिती भास्कराचार्य

0
भास्कराचार्यांनी स्वतःचे जन्मवर्ष आणि ग्रंथलेखनाचे वर्ष ‘गोलाध्याय’ या ग्रंथाच्या ‘प्रश्नाध्याय’ या प्रकरणात अठ्ठावन्नाव्या श्लोकात दिले आहेत. ते लिहितात - रसगुणपूर्णमहीसमशकनृपसमयेऽभवन्ममोत्पत्ति:| रसगुणवर्षेण मया सिद्धांतशिरोमणी रचित:|| या श्लोकातील अंक...

दापोली तालुक्यातील बुद्धिवैभव!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (23 जुलै 1856 – 1 ऑगस्ट 1920) - टिळकांचे मूळ गाव दापोली तालुक्यातील ‘चिखलगाव’. टिळकांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांचे...

महर्षि धोंडो केशव कर्वे

कर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुरुड येथे झाल्यावर ते उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे गेले. ते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते....