लक्ष लक्ष काजवे... नभोमंडळातील तारकादळच जणू धरतीच्या भेटीला आले आहे! आपल्या चहुबाजूंला पसरलेल्या मिट्ट काळोखाच्या साम्राज्यात 'अग्निशिखा' हे विशेषण सार्थपणाने मिरवणार्या काजव्यांचा चमचमाट लयबद्ध...
माझ्या मुंजीत मला आशीर्वाद देण्यासाठी बालगंधर्व आले होते. माझी मुंज भरवस्तीतल्या ब्राह्मणसभेत होती. मी आठ वर्षांचा असल्याने मला काही कळत नव्हते. बालगंधर्व आले आहेत असे...
लक्ष लक्ष काजवे... नभोमंडळातील तारकादळच जणू धरतीच्या भेटीला आले आहे! आपल्या चहुबाजूंला पसरलेल्या मिट्ट काळोखाच्या साम्राज्यात 'अग्निशिखा' हे विशेषण सार्थपणाने मिरवणार्या काजव्यांचा चमचमाट लयबद्ध...
- डॉ.अनिलकुमार भाटे
उपवास ही गोष्ट भारतीय संस्कृतीचा आणि विशेषत: अध्यात्माचा अविभाज्य भाग आहे. प्राचीन काळापासून अलिकडच्या सुमारे शंभर वर्षांपूर्वीपर्यंत उपवास ही व्यक्तिगत बाब...
- अरविंद विठ्ठल कुळकर्णी
‘महाराष्ट्र टाइम्स’ ची सुरुवात 17 जून 1962 या दिवशी वटपौर्णिमेला झाली आणि मराठी वर्तमानपत्रांचे जग बदलून गेले. प्रथम संपादक द्वा.भ. कर्णिक यांची...
- ईश्वर मुंडे
मोठ्या साहित्य संमेलनांत बहुसंख्य श्रोते वक्त्याला नावाने ओळखत असतात. गावागावातल्या साहित्य संमेलनांत मात्र बहुसंख्य श्रोते वक्त्याला व्यक्त्तीश: ओळखत असतात आणि वक्ताही...
अंबाजोगाई ही आद्यकवी मुकुंदराज यांची कर्मभूमी. येथेच त्यांनी रचला मराठी कवितेचा पहिला ग्रंथ- विवेकसिंधू. त्यानंतर मराठी कविता-ग्रंथांचा अखंड प्रवाह सुरू झाला. गेल्या साडेनऊशे...
(‘श्यामची आई’ या पुस्तकास पंचाहत्तर वर्षे झाली, त्या निमित्ताने)
साने गुरुजींच्या जीवनात आचार आणि विचार यांचं सौंदर्य त्यांच्या आईनं निर्माण केलं. हळुवार भावना, निसर्गावरील प्रेम, नक्षत्रांचं...
-राजेंद्र शिंदे
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तिस-या मजल्यावरील मिनी थिएटरमध्ये कलावंत आपली कला सादर करत होता. कलाकाराला नृत्य, संगीत आणि रसाळ निरुपणाची खणखणीत जाण होती....
संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, पाच वेगवेगळे विभाग एकत्र आले, परंतु लोकांनी परस्परांना समजून घेण्याची प्रक्रियाच राज्यात घडून आली नाही. भावनिक एकात्मता व समतोल विकास...