डहाणू हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर आहे. ते मुंबईपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे. ते महत्त्वाचे वनसंपत्ती केंद्र आहे....
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडपासून तीस किलोमीटर अंतरावर कोटकामते हे निसर्गरम्य, टुमदार गाव आहे. पूर्वी त्या गावी एक किल्ला होता. त्याचे अवशेष म्हणून गावात प्रवेश करताना...
ऐतिहासिक असल्यामुळे पुण्यात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत, भिकारदास मारुती, पत्र्या मारुती, जिलब्या गणपती, चिमण्या गणपती अशा चित्रविचित्र नावांसाठीही ती प्रसिद्ध आहेत. पण पुण्याचे ग्रामदैवत...
इंग्रजीचा भडिमार असणार्या आणि विद्यापीठांमधील भाषाविभाग ओस पडत असलेल्या काळातही खडसेसर हिंदी भाषेच्या भवितव्याबद्दल आशावादी आहेत. त्यांच्याकडे भाषासंवर्धनासाठी ‘लँग्वेज इंजिनीयरिंग’ चा भक्कम पर्याय आहे. कालौघात...
ज्येष्ठ मराठी कवी आणि गझलकार सदानंद डबीर यांनी ‘गारूड गझलचे’ या पुस्तकात मराठी गझल व समकालीन उर्दू गझल ह्यांचा तुलनात्मक सौंदर्यवेध घेताना, ‘शहरयार’ ह्या...
सेव्हन सिस्टर्स प्रदेशात गेली काही दशके विश्व हिंदू परिषदेने नेटाने शिक्षणाचे काम उभे केले आहे. त्याच संस्थांमार्फत विद्यार्थ्यांचे आदानप्रदानदेखील चालू असते. परंतु त्याबाबत डोंबिवली-पुणे...
आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी, माझी एक मैत्रीण माझ्याकडे आली होती. गप्पांच्या ओघात, ती मला म्हणाली, ‘आज आषाढ शुध्द नवमी. माझ्या आईकडचे विठोबाचे नवरात्र...
झाडे जशी दिवसउजेडात कार्बनडाय ऑक्साइड घेतात आणि इतर सजीवांसाठी आवश्यक प्राणवायू सोडून त्यांचे जीवन शक्य करतात; तसे श्यामसुंदर देवीदास जोशी त्यांच्या वाचनप्रेमाच्या छंदाने त्यांच्या...
"सर, सर आम्ही आता इंग्लिश मिडियमचे दिसतोय ना...!"
शाळेच्या पहिल्याच दिवशी चौथीच्या वर्गात शिकणारा लहानगा विशाल मला असे विचारत होता. किंबहुना, त्याच्या म्हणण्याला माझे अनुमोदन...
समाजाच्या गरजा भौतिक आणि भावबुद्धी अशा दोन प्रकारच्या असतात. संस्कार आणि संस्कृतीसंचित शाबूत असेपर्यंत भौतिक गरजा फारसा त्रास देत नाहीत. मात्र सुबत्तेचा काळ येत...