भंडारी समाजाचा इतिहास, उत्पत्ती व विविध पोटजाती
विल्यम् मोल्सवर्थ यांनी त्यांच्या कोशात भंडारी शब्दाचा अर्थ treasurer, तिजोरीवाला किंवा द्रव्यकोश साभाळणारा असा दिला आहे. पूर्वीच्या काळी, राज्याच्या भांडारावर देखरेख करणारे ते भंडारी...
चर्मवाद्ये
महाराष्ट्रात ढोलकी, मृदंग, संबळ, नगारा, हलगी अशी चर्मवाद्ये लोकप्रिय आहेत. वाद्ये लोकांमध्ये नऊ रस निर्माण करू शकतात. महाराष्ट्रात ढोलकी आणि मृदंग दोन्ही एकाच...
पाऊस आणि नक्षत्रे
नक्षत्रांची आठवण पावसाळ्यात भारतीयांना नक्की येते. ज्येष्ठात मृगाचा पाऊस ठरलेला. त्यामुळे मान्सून ७ जूनला येणार हे गणित जसे पक्के, तसेच मृग नक्षत्राने ज्येष्ठात पावसाची...
खाद्यसंस्कृती महाराष्ट्राची
महाराष्ट्रात दर कोसावर फक्त भाषा नाही तर खाण्यापिण्याच्या रीतीभातीही बदलतात! महाराष्ट्राच्या उत्तरेकडील राज्ये गहू हे मुख्य अन्न असलेली आणि दक्षिणेकडील राज्ये केवळ भाताच्या विविध...
ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari)
‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार लेणे’ असे संबोधतात. ‘ज्ञानेश्वरी’ ही भगवदगीतेवर लिहिलेली टीका होय. त्या टीकाग्रंथात सुमारे नऊ हजार ओव्या आहेत. भगवदगीतेतील तत्त्वज्ञान त्यात उपमादृष्टांताच्या आधारे सुलभतेने सांगितले आहे. आध्यात्मिक विषयाचे काव्यमय विवेचन या दृष्टीने तो ग्रंथ लोकोत्तर मानावा लागेल...
फैजपूरचे काँग्रेस अधिवेशन
इंडियन नॅशनल काँग्रेसचे पन्नासावे अधिवेशन 27 आणि 28 डिसेंबर 1936 रोजी 'बॉम्बे प्रेसिडेन्सी'च्या (महाराष्ट्र) जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील फैजपूर येथे झाले होते. त्यात शेतकरी...
माझे शाळा मंत्रिमंडळ
माझी शाळा इयत्ता पहिली ते चौथी अशी आहे. ती कडा गावात कर्डीले वस्ती भागात आहे. मी शाळा सर्वांगानी सुंदर बनावी यासाठी नेहमी प्रयत्न करत...
आघाडा – औषधी वनस्पती
गुहाग्रजाय नमः। अपामार्गपत्रं समर्पयामि।।
आयुर्वेदामध्ये आणि अथर्ववेदात आघाड्याला ‘अपामार्ग’ म्हणून ओळखतात. आघाड्याची राख करून क्षार काढतात. त्याने पोट व दात स्वच्छ होतात म्हणून त्या क्षाराला...
मराठी पंडिती (आख्यानपर कविता) (Marathi Pandit Poet)
मराठी काव्य मध्ययुगात पंडिती अंगाने प्रकट झाले. ते अभ्यासून कविता लिहीत. त्यात काव्याचा उत्स्फूर्त आविष्कार नसे. पंडित कवींनी रामायण, महाभारत, भागवत पुराणे, रघुवंश, कुमारसंभव,...
केळवण
मराठी घरात लग्न किंवा मुंज यांसारखे मंगल कार्य ठरले, की लगेच केळवणाची आमंत्रणे येण्यास सुरुवात होते. केळवण हा लग्न, मुंज यांसारख्या मंगलकार्यापूर्वी होणारा समारंभ आहे. त्यामध्ये वधू आणि वर यांच्या स्वतःच्या घरी स्वतंत्रपणे थाटाने मेजवानी करून नातेवाईकांना जेवायला घातले जाते. तसेच, नातलगही त्यांच्या त्यांच्या घरी वधूला किंवा वराला मेजवानी देतात आणि भोजनोत्तर घरचा अहेरही देतात. त्याला यजमानांनी केळवण केले असे म्हटले जाते...









