_Ghar-Mule_Havitacha_Kashasathi_2.jpg

घरे-मुले हवीतच कशासाठी?

तरुण व बाल, दोन्ही पिढीची मानसिकता क्रान्तीकारी पद्धतीने बदलत आहे. त्या पिढीचे जगणे आणि भारतीय जीवनशैली यांमध्ये मोठा बदल जाणवू लागला आहे. 'थिंक महाराष्ट्र'ने...

जीएम तंत्रज्ञान : अंधश्रद्धा आणि हितसंबंध

0
“जनूक बदललेले (जीएम) अन्न धोकादायक आहे हा समज खोटा आहे हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. तेव्हा अशा गैरसमजुतींना जगातील राजकारण्यांनी पाठिंबा देऊ नये. विकसनशील...

कोरोनामधून शिकलो ते स्मशानवैराग्यच ठरेल? (Corona lessons neglected by the rulers)

0
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने 2 सप्टेंबर 2021ला असा निर्णय घेतला, की यापुढे वैद्यकीय महाविद्यालये ही पीपीपी - ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ मार्गाने सुरू करण्यात येतील ! त्याला उपरोधाने ‘पब्लिक मनी फॉर प्रायव्हेट प्रॉफिट’ असे म्हटले जाते. ते धोरण स्पेशालिस्ट आणि आयसीयूमधील तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यास उपयोगी ठरेल अशी धारणा सरकारची आहे. भारतातील सर्व प्रतिस्पर्धी राजकीय पक्ष आरोग्यसेवेकडे ‘बाजारात खरेदी-विक्रीला मांडलेली वस्तू’ असे बघत आहेत...
_swacha_bharat

‘स्वच्छ भारत’ – स्वप्न आणि सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, त्याप्रमाणे शौचालये गेल्या पाच वर्षांत मोठ्या संख्येने बांधण्यात आली, हे खरे आहे. भारतात 1988 ते 1999 या अकरा वर्षांच्या काळात...
_modi_sarkar_1.jpg

मोदी सरकार : व्यवस्थापन म्हणजे राजकारण!

1
भारतीय राजकारणात रचनात्मक पातळीवर आमूलाग्र बदल गेल्या चार वर्षांत झाला. त्या चार वर्षांमध्ये भारतीय राजकारणाची मर्मदृष्टी बदलली. राजकारणातील बहुविधतेच्या संरचनात्मकतेची जागा एकसंधीकरणाच्या संरचनात्मक संकल्पनांनी...
_Godse@Gandhi_DotCom_1.jpg

चरखा चला चला के….

कमलाकर सोनटक्के यांनी प्रसिद्ध हिंदी नाटककार असगर वजाहत यांच्या ‘गोडसे @ गांधी डॉट कॉम’ या नाटकाचा विस्तृत परिचय ‘थिंक महाराष्ट्र’वर करून दिला आहे. त्यांनी...
_aajache_natak_1.jpg

आजचे नाटक – माणसाच्या आतड्याच्या आत शिरून लिहिलेले…

तरुण पिढी ही नेहमीच पाथब्रेकर असते; नवीन गोष्टी निर्माण करणारी असते. पण सध्या, या पिढीतील लोकांना उसंत नाही; बंडखोरी करण्यासाठी उसंत मिळू नये याची...
_KumarKetkar_VinaySahastrabudhedde_3_0.jpg

विनय सहस्रबुद्धे – कुमार केतकर

दोन राज्यसभा सदस्य! कुमार केतकर यांची राज्यसभेवर काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्रातून निवड हा विषय बऱ्याच कुतूहलाचा झाला आहे. त्याचे प्रमुख कारण केतकर यांच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेबद्दल महाराष्ट्रात...

बहिष्कृत भारत : दलितत्वाची नवी जाणीव (Bahishkrut Bharat- Babasaheb Ambedkar’s thought breaking...

बाबासाहेब आंबेडकर त्यांचा अभ्यास पुन्हा सुरू करण्यासाठी लंडनला 1920 साली जुलै महिन्यात गेले. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. बाबासाहेब स्वत: शिक्षण घेत असतानाही भारतात काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करत राहिले. त्यांनी जर्मनीलाही प्रवास केला. तेथे त्यांनी बॉन विद्यापीठात संस्कृतचा अभ्यास केला. लंडनमध्ये, त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या मेळाव्यात ‘भारतातील जबाबदार सरकारच्या जबाबदाऱ्या’ नावाचा विचारप्रवर्तक शोधनिबंध सादर केला. त्यांची मुख्य चिंता भारतातील एक तृतीयांश लोकसंख्येतील अस्पृश्य आणि बहिष्कृत लोकांचे भवितव्य ही होती...
_BhartachyaItihasatil_NehrucheSthan_Carasole

भारताच्या इतिहासातील नेहरुंचे स्थान

‘इतिहासाची मोडतोड’ हा मी लिहिलेला लेख thinkmaharashtra.com या पोर्टलवर प्रसिध्द झाला आहे. त्यावर एका वाचकाने प्रतिक्रिया दिली आहे, की ''नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते,...