साहित्य

साहित्‍य या विषयाशी संलग्‍न असलेली माहिती, संशोधन, टिका, पुस्‍तक परिचय तसेच परिक्षण या स्‍वरुपाचे लेख या विभागात सादर केले जातात.

_VamanChordhadeYanchiKatha_TajiAaniSamkalin_1.jpg

वामन चोरघडे यांची कथा – ताजी आणि समकालीन

पूर्वीची सर्वात महत्त्वाची कथा वामन चोरघडे यांची मानली जाते. ती कथा खऱ्या अर्थाने लघुकथा आहे. दीर्घत्व हे त्यांच्या कथेत शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे त्यांच्या...

आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी

योगीराज बागूल यांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ हे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर हर्षदीप कांबळे (आय ए एस) आणि दंतवैद्य विजय कदम यांनी ‘डॉ.बाबासाहेब विचार मंचा’च्या माध्यमातून बाबासाहेबांच्या त्या शिलेदारांचे एकवीस जिवंत वारस शोधून काढून त्यांचा मुंबईत भव्य सत्कार घडवून आणला ! त्यावेळी तेथे जमलेल्या त्या सत्कारमूर्तींच्या चेहऱ्यावरील कृतज्ञतेची भावना ही योगीराज यांच्या त्या अथक परिश्रमांची पावती होती...
_Arun_Shevate_1.jpg

ऋतुरंगकार अरुण शेवते

2
अरुण शेवते यांचा पिंड कवीचा. मात्र ते लेखक व संपादक म्हणून अधिक परिचित आहेत. त्यांना त्यांच्या कविमनाचा उपयोग विविध कल्पना सुचण्यात होत असावा! त्यांनी...
_MulanniMala_GhadavleAahe_2.jpg

मुलांनी मला घडवले आहे

मी शिक्षक म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली चोवीस वर्षें कार्यरत आहे. मला माझा मी शिक्षक म्हणून शाळेत रूजू झाल्याचा पहिला दिवस चांगला आठवतो. मी...

मराठीतील ‘साडे’ शब्दांची यादी

१. साडेतीन शहाणे :- पेशवाईत सखारामबापू बोकील, विठ्ठल सुंदर आणि देवाजीराव चोरघडे; तसेच, नाना फडणीस हे चौघे सरदार ‘साडेतीन शहाणे’ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांपैकी...
carasole

पुरातत्त्वभूषण कै. इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र

1
साने गुरुजी यांचे नाव घेतले की आठवते ती ‘श्यामची आई’ आणि त्या पाठोपाठ ‘साने गुरुजी कथामाला.’ आणखी थोडी माहिती असलेल्यांना आठवते ते त्यांचे ‘भारतीय...
_baramati_moropanta

कविश्रेष्ठ मोरोपंत बारामतीचे

मोरोपंत पराडकर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध जुने कवी. त्यांचा जन्म 1729 साली पन्हाळगडावर झाला. पराडकर हे मूळचे रत्नागिरीतील राजापूर प्रांतांतील सौंदल घराणे. पराडकरांचे वास्तव्य तेथे...
sahitya_sanmelan

सहावे साहित्य संमेलन – 1908

पुणे येथेच पुन्हा 1908 साली भरलेल्या सहाव्या साहित्य संमेलनाला मात्र, ग्रंथकार संमेलन याऐवजी लेखकांचे संमेलन म्हणून संबोधण्यात आले. पहिल्या पाच साहित्य संमेलनांना ग्रंथकारांचे संमेलन...

देवगिरीचे यादव साम्राज्य

यादव घराण्याचा उदय महाराष्ट्रात बाराव्या शतकात झाला. कल्याणीचे चालुक्य व चोल यांच्या साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर ते घडून आले. यादववंशीय राज्यकर्ते त्यांना स्वत:ला श्रीकृष्णाचे वंशज...
carasole

काकतालीय न्याय

केवळ योगायोगाने म्हणजे यदृच्छेने एखादी गोष्ट घडते, तेव्हा कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ पडली, असे म्हटले जाते. कावळ्याच्या भाराने फांदी तुटत नाही,...