साहित्य

साहित्‍य या विषयाशी संलग्‍न असलेली माहिती, संशोधन, टिका, पुस्‍तक परिचय तसेच परिक्षण या स्‍वरुपाचे लेख या विभागात सादर केले जातात.

_VamanChordhadeYanchiKatha_TajiAaniSamkalin_1.jpg

वामन चोरघडे यांची कथा – ताजी आणि समकालीन

पूर्वीची सर्वात महत्त्वाची कथा वामन चोरघडे यांची मानली जाते. ती कथा खऱ्या अर्थाने लघुकथा आहे. दीर्घत्व हे त्यांच्या कथेत शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे त्यांच्या...

शम्स जालनवी – कलंदर कवी

जालना शहर पूर्वीपासून जसे व्यापारउदीम आणि उद्यमशीलता यांसाठी प्रसिद्ध आहे तसे ते उर्दू कवी आणि मुशायरे यांसाठीही परिचित आहे. एकेकाळी उर्दू मुशायरे गाजवणारे रामकृष्ण...
_waman_pandit

सुश्लोक वामनाचा (वामन पंडित) (Vaman Pandit)

0
वामन पंडित हे रामदासकालीन कवी होते. त्यांच्याविषयी थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांचे काव्य विविध आणि विपुल आहे. वामन पंडित यांच्या नावावर निगमसार, समश्लोकी, यथार्थदीपिका,...
_ranade

पहिले साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1878)

अखिल भारतीय साहित्य संमेलन हा साहित्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांचा, साहित्यिकांचा आणि ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांच्या आनंदाचा वार्षिक सोहळा असतो. त्यानिमित्ताने लेखक, वाचक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते एकत्र येतात आणि व्याख्याने, परिसंवाद, कवीसंमेलन यांनी ते साहित्य संमेलन तीन दिवस विविध अंगांनी फुलत जाते...

कशाचा पन्हाळा रिघे खानदेशा

जीएंनी ग. प्र. प्रधानांना लिहिलेल्या एका पत्रात ‘कशाचा पन्हाळा रिघे खानदेशा’ अशी म्हण वापरली होती. प्रधानमास्तर नेहमी फिरतीवर असत. त्यामुळे त्यांचा नक्की ठावठिकाणा लागत नसे. जीएंनी ही म्हण त्यास अनुलक्षून वापरली होती...