_Hodigire_ShajicheSamadhi_1.jpg

होदिगेरे- शहाजीराजे समाधी

होदिगेरे हे गाव दावणगेरे येथून त्रेपन्न किलोमीटर अंतरावर आहे. तसेच, संतेबेन्नुर तेथून वीस किलोमीटरवर आहे. ते गाव पुष्करणीसाठी प्रसिद्ध आहे. इतिहासकरांचा असा कयास आहे,...
_Chatra-Khamgaoncha_ParchureVada_2.jpg

छत्र-खांबगावचा परचुरे यांचा वाडा

पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील छत्र-खांबगाव येथील परचुरे यांचा पंधरा खणी चौसोपी वाडा सुमारे दोनशेतीस वर्षांपूर्वीचा आहे. तो पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर या गावापासून वेल्हे या...
carasole

ऐतिहासिक मंगळवेढा

भीमेच्या सुपीक खोऱ्यात, काळ्या मातीच्या कुशीत वसलेले मंगळवेढा! ती संतभूमी म्हणून ओळखली जाते. नामदेवकालीन संत परंपरेतील संतांच्या मांदियाळीच तेथे नोंदली. टाळ, मृदंग आणि अभंग...
carasole

बहादुरगड उर्फ पेडगावचा भुईकोट

अहमदनगरच्या श्रीगोंद्यापासून वीस कोसांवर भीमा नदीच्या काठावर बहादूरगड हा किल्ला उभा आहे. मोगलांचा दक्षिणेचा सुभेदार बहादुरखान याने १६७२ साली पावसाळ्यात भीमा नदीच्या काठावर पेडगाव...

नागपूरचे जुने मध्यवर्ती संग्रहालय

नागपूरचा ‘अजब बंगला’ म्हणजे नागपूरचे मध्यवर्ती संग्रहालय. त्या म्युझियमची स्थापना इंग्रज सरकारने 1863 मध्ये केली. ते भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात जुन्या संग्रहालयांमध्ये गणले जाते. नागपूर शहर हे त्यावेळी मध्यप्रांत आणि वऱ्हाड यांची (Central Province And Berar) राजधानी होती. संग्रहालयात दहा दालने आहेत. त्यांत विविध प्रकारचे पुरावशेष, झाडांचे जीवाश्म, शिल्पे, चित्रे, भुसा भरलेले प्राणी, शिलालेख अशा अनेकविध वस्तू आहेत. त्याकरता संग्रहालयात वेगवेगळी दालने आहेत- निसर्गविज्ञान, पाषाणशिल्पे, शस्त्र, पुरातत्त्व, आदिवासी कला व संस्कृती, प्राणी, पक्षी व सरीसृप, शस्त्र, हस्तशिल्प कला, चित्रकला व नागपूर हेरिटेज अशा विषयांचा त्यांत समावेश आहे...
carasole

राजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालय

एेतिहासिक वैभवाचे संचित पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ तेथील वैविध्यपूर्ण ऐतिहासिक वस्तूंमुळे पुण्याचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरले आहे. त्या संग्रहालयातील विविध दालनांमधून...
carasole

चंद्रपूरवर ठसा इतिहासाचा

अविभाज्य चांदा जिल्हा अखिल महाराष्ट्रात क्षेत्रफळदृष्ट्या अव्वलस्थानी होता. जिल्ह्यांच्या मध्यभागातून वाहणा-या वैनगंगा नदीला सीमारेषा ठरवून त्या जिल्ह्याचे विभाजन केले गेले. त्यातून वैनगंगेच्या पूर्वेकडील भाग...

मीर लायक अली फरार ! – सन 1950

4
भारत स्वतंत्र 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला, तेव्हा हैदराबादच्या निजामाने हैदराबाद संस्थान हे एक स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केले. त्या वेळी मीर लायक अली हा निजामाचा पंतप्रधान होता. भारतात सामील न होण्याचा सल्ला निजामाला देणाऱ्यांमध्ये त्याचे नाव अग्रेसर होते. मीर लायक अली हैदराबाद संस्थानात यशस्वी उद्योगपती होता. भारताने ‘ऑपरेशन पोलो’ या पोलिस कारवाईस आरंभ केल्यानंतर निजामाने राज्यात झालेल्या अत्याचारांची आणि पर्यायी युद्धाची सर्व जबाबदारी मीर लायक अली आणि त्याचे मंत्रिमंडळ यांच्यावर टाकली आणि स्वतः नामानिराळा झाला. भारताने मीर लायक अली याला नजरकैदेत टाकले. परंतु तो नजरकैदेतून पसार 1950 मध्ये झाला...

महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव

‘महाराष्ट्र’ शब्द उच्चारला की, शाळेमध्ये असल्यापासून ऐकत आलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा. गर्जा महाराष्ट्र माझा’ या ओळी आठवतात. अशा या ‘माझ्या’ महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी...
carasole

कोरीगड किल्ला

7
महाराष्ट्रातील किल्ले लक्षात घेतले तर काही ठरावीक गोष्टी, रचना प्रत्येक किल्ल्यांमध्ये आढळतात. सभोवताली किंवा दूरपर्यंत नजर ठेवता यावी यासाठी डोंगराच्या माथ्यावर किल्ल्याचे स्थान, चौफेर...