कामाठीपु-यातील अलेक्झांड्रा
मुंबईच्या कामाठीपु-यातील ‘अलेक्झांड्रा’ थिएटरचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील प्रेक्षक प्रणयदृश्ये किंवा नग्नता अत्यंत ‘कॅज्युअली’ घेत असतात. जीवनमृत्यूच्या चक्राएवढेच लैंगिक जीवनही नैसर्गिक आहे अशी त्यांची धारणा...
जलदुर्ग कोर्लई
कोर्लई हा दोनशेएकाहत्तर फूट उंचीचा जलदूर्ग आहे. तो कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग डोंगररांगेत आहे. तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. किल्ल्यावरून अलिबागचा समुद्रकिनारा...
सुमंतभाई गुजराथी – इतिहास संवर्धनाचे शिलेदार
सुमंतभाई गुजराथी म्हणजे सिन्नर तालुक्यातील गेल्या पाच दशकांतील सांस्कृतिक व ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार. नव्वदाव्या वर्षांतही ताजेतवाने. तो माणूस म्हणजे ऊर्जास्रोत होता. त्यांनी नोकरी म्हणाल...
गड-किल्ल्यांचे जलव्यवस्थापन
गडकिल्ल्यांवरील पाण्याचे महत्त्व रामचंद्रपंत अमात्य (छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या अष्टप्रधान मंडळातील राजनीतीचे प्रधान) यांच्या आज्ञापत्रात दिले आहे - “... तसेच गडावरी आधी उदक पाहून...
मेणवलीतील घंटेचे देऊळ
मेणवली हे वाईपासून तीन किलोमीटरवर असलेले कृष्णा नदीकाठचे लहानसे गाव. त्याची ओळख नाना फडणवीस यांचे गाव अशी आहे. औंधचे भवानराव त्रंबक पंतप्रतिनिधी आणि साताऱ्याचे...
एक सुवर्णदुर्ग – रक्षणा तीन उपदुर्ग !
सुवर्णदुर्ग हा दापोली तालुक्याच्या हर्णे बंदर गावात सागराच्या दिशेने उभा आहे. तो भव्यदिव्य आहे. त्यामुळे तो पर्यटकांना पहिली साद घालतो. सुवर्णदुर्ग किनाऱ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. तो किल्ला म्हणजे कोकणच्या सौंदर्यात पडलेली जडजवाहिराची खाणच जणू ! त्याने आठ एकर जागा व्यापली आहे. किल्ल्याच्या तटबंदीची उंची तीस फूट आहे. किल्ला सागर किनाऱ्याचे रक्षण करत ताठ मानेने उभा आहे...
नाणेघाट – प्राचीन हमरस्त्यांचा राजा (Naneghat)
सातवाहनांनी महाराष्ट्रात पहिली राजसत्ता सुमारे बावीसशे वर्षांपूर्वी स्थापन केली. त्यांची राजधानीची व प्रमुख नगरे होती जुन्नर, नाशिक, प्रतिष्ठान व तेर ही. त्या नगरांचे संबंध...
भुईंजकर जाधव – ऐतिहासिक घराणे
सिंदखेडकर लुकजी (लखोजी) जाधव यांच्या घराण्याचे वंशज पुणे-सातारा महामार्गावर कृष्णाकाठी वसलेल्या भुईंज या गावी राहतात. लुकजीराजे निजामशहाकडे पाच हजारी मनसबदार होते. त्यांच्या कर्तबगारीच्या जोरावर...
माहुरगडची रेणुकादेवी (Renukadevi)
नांदेडपासून एकशेतीस किलोमीटरवरील मातापूर (माहुरगड) हे रेणुकामातेचे स्थान आहे. नांदेड मराठवाड्यात येते. त्याचा महिमा रेणुका महात्म्यातून गायिला गेला आहे. रेणुका हीच एकवीरा अदिती आहे....
दाभोळ आणि परकीय प्रवासी
‘दाभोळ’ हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील महत्त्वाचे बंदर. त्याचा उत्कर्ष चौदाव्या ते सतराव्या शतकांत झालेला होता. दाभोळ बंदराचा सर्वात प्राचीन उल्लेख सातवाहन काळात एका अनभिज्ञ परकीय प्रवाशाने लिहिलेल्या ‘पेरीप्लस ऑफ इथिरियन सी’ या ग्रंथात सापडतो. दाभोळचा तो उल्लेख ‘पालीपाटमे’ असा आहे. त्याच प्रमाणे जुन्या लिखाणात कोकणातील बंदरांचे संदर्भ सापडतात...