नासिकचा प्राणवायू विश्वाला! (Nasik Area Has Exclusive Vegetation)

नासिक शहरात इतिहास विपुल प्रमाणात असण्याचे कारण आहे तेथील भौगोलिक परिस्थिती, जैवविविधता अन् भरपूर आयुर्वैदिक वनस्पती, दुर्मीळ फुले, शुद्ध हवा...यांमुळे रूग्णांना नासिकला राहण्याचे सूचित केले जाते.

ब्रिटिश छावण्यांतील वेश्यांची स्थिती (The Plight of Prostitutes in British Ruled Indian Camps)

6
मिशनरी म्हटले की बहुधा डोळ्यांसमोर येतात ते पांढरे पायघोळ झगे घातलेले आणि ख्रिस्ती धर्माच्या प्रसारासाठी काम करणारे स्त्री-पुरुष. महिला मिशनरी असा स्वतंत्र उल्लेख केला तर पहिले नाव आठवते ते मदर तेरेसा यांचे.

शरद पवार आणि महिला धोरण (Sharad Pawar and Womens Policy)

शरद पवार यांचे राजकारण आणि समाजकारण बहुआयामी आहे. त्यांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द ही महाराष्ट्र राज्य स्थापनेपासूनची आहे. त्यांतील संगती-विसंगती अनेकांना गोंधळात पाडते, तरी त्यांच्या अनेक भूमिका या त्यांच्या संस्थात्मक कामांमुळे लोकांच्या मनात टिकून राहिल्या आहेत. त्यामध्ये महिला धोरण, फळबागांना प्रोत्साहन, लातूर भूकंपनिमित्ताने आपत्ती निवारण व्यवस्था अशा महत्त्वाच्या बाबी येतात.

जातीच्या आधारावर आरक्षण हे देशहिताचेच! (Reservation to Benefit Nation)

चातुर्वर्ण्य व्यवस्थेत ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र असे वर्ग आहेत. शूद्रांचे वर्णन शुद्रातिशूद्र असेही केले जाते. कारण त्यांची दयनीय अवस्था. त्यांच्यावर काम सोपवले ते त्रिवर्णाची सेवा करण्याचे. म्हणून ते  गुलाम, दास, अस्पृश्य, वेशीबाहेरचे अस्पर्श्य ठरले.

पुन्हा एकदा शिक्षणाच्या नावाने शासनाची लूट (Misappropriation Once Again In State Education Department)

लोकमत या वृत्तपत्राने एक बातमी 16 सप्टेंबर रोजी दिली. बातमीत असे म्हटले आहे, की राज्यामध्ये एकशेएक शाळांना मान्यताच नसताना तेथे शासनाच्या योजना राबवल्याचे दाखवून लाखो रुपयांचे अनुदान देण्यात आले! केंद्र शासनाने हे महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

सदाचार – नीतिमत्ता हे शब्दच खोटे! (Corruption Has Perveded Social Life)

भ्रष्टाचार हा विषय नवा नाही; पण चिंता आता अधिक वाटते. त्याचे कारण भ्रष्टाचाराशिवाय समाजव्यवहार अवघड झाला आहे. गावापासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराशिवाय सर्वसामान्य माणसांची कामे होत नाहीत.

नवाश्मयुग (Navashmayug)

मानवी जीवनातील उत्क्रांतीच्या टप्प्यातील पाषाणयुगाचा कालखंड हा सर्वात मोठा कालखंड आहे.  पाषाणयुगाची विभागणी केली असता पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन टप्पे पडतात. नवाश्मयुग हा अश्मयुगाचा उत्तरार्ध होय. 

बेरोजगारी हटवण्यासाठी शेतीक्षेत्र खुले करा…! (Agriculture as Business will Reduce Unemployment)

भारतातील जमिनीची सुपीकता व विविधता आणि त्यासाठी लागणारे नैसर्गिक पोषक वातावरण जगात अन्य कोणत्याही देशात नाही. म्हणून भारतभूमीत गेल्या पाच हजार वर्षांत साऱ्या जगातून लोक येत गेले आणि तेथे सहिष्णू अशी संमिश्र संस्कृती विकसित झाली.

हिजड्यांच्या टाळीला समाजाची हाळी! (Transgender Community and Social Reaction)

मुलं पहिली-दुसरीच्या वर्गात अक्षरओळख शिकत असताना ‘छ’ अक्षर आलं की दोन शब्द हमखास सांगतात ‘छत्री’ आणि ‘छक्का’. छक्का म्हणत असताना मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या चोरट्या हसण्यात त्यांचा ‘छक्का’ या शब्दाबद्दलचा, तो शब्द धारण करणाऱ्या व्यक्तींबद्दलचा भाव लपलेला असतो.

लिंगभावाची समानता आणि संवेदनशीलता (Gender Equality and Sensitivity)

मुल जन्माला आले, की त्याची ओळख स्त्री, पुरूष अशी होत असते. मात्र मानवी सजीवाला त्याची/तिची लिंग ओळख अकरा ते चौदा या वयात होते. त्यांच्यात त्या वयात शारीरिक आणि मानसिक बदल होत जातात. त्याच वेळी एकाद्या मुलग्याला त्यांच्यात ‘तो’ नाही याची जाणीव होते.