Home Authors Posts by सूर्यकांत कुळकर्णी

सूर्यकांत कुळकर्णी

6 POSTS 0 COMMENTS
सूर्यकांत कुलकर्णी मुलांसोबत पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम गेली चाळीस वर्षे करत आहेत. त्यांनी ‘सामाजिक आर्थिक विकास संस्थे‘ची स्थापना 1976 साली केली. त्या संस्थेद्वारे मुले, महिला, पर्यावरण, स्वच्छता आणि पाणी या विषयांना केंद्रस्थानी ठेवून काम चालते. ते ‘सर्वांत आधी शिक्षण’ या फोरमच्या संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी शंभर संस्थांना सोबत घेऊन युनिसेफ, सेव्ह दि चिल्ड्रेन, क्राय यांच्या सहभागाने ‘बाल हक्क अभियान’ या फोरमची स्थापना 2002 साली केली. कुलकर्णी यांनी राज्य व केंद्र शासन यांच्या विविध समित्यांवर तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम केले आहे. कुलकर्णी यांना ‘फाय फाउंडेशन’चा पुरस्कार मिळाला आहे. Member for 6 years 5 months लेखकाचा दूरध्वनी - 9822008300

पुन्हा एकदा शिक्षणाच्या नावाने शासनाची लूट (Misappropriation Once Again In State Education Department)

लोकमत या वृत्तपत्राने एक बातमी 16 सप्टेंबर रोजी दिली. बातमीत असे म्हटले आहे, की राज्यामध्ये एकशेएक शाळांना मान्यताच नसताना तेथे शासनाच्या योजना राबवल्याचे दाखवून लाखो रुपयांचे अनुदान देण्यात आले! केंद्र शासनाने हे महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

सदाचार – नीतिमत्ता हे शब्दच खोटे! (Corruption Has Perveded Social Life)

भ्रष्टाचार हा विषय नवा नाही; पण चिंता आता अधिक वाटते. त्याचे कारण भ्रष्टाचाराशिवाय समाजव्यवहार अवघड झाला आहे. गावापासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराशिवाय सर्वसामान्य माणसांची कामे होत नाहीत.

कोरोना : विकेंद्रीकरण ही तातडीची गरज (Corona : Decentralization is the key)

कोरोनाचा फैलाव गर्दीमध्ये जास्त होतो हे आता सरकारला व जनतेलाही कळून चुकले आहे. त्यामुळे सरकारने विकेंद्रीकरणाचा अजेंडा ताबडतोब हाती घ्यावा. जनतेची त्यास साथ मिळेल. शहरांतून होणारी गर्दी कमी करण्यासाठी विकेंद्रीकरण हा पर्याय शासनाने वापरणे आवश्यक आहे. 'वर्क फ्रॉम होम' मोठ्या प्रमाणावर सुरू झाले असल्यामुळे शहरांचे चित्र बदलणार आहे.

स्थलांतर ऊर्फ घरवापसी! एक टर्निंग पॉइंट (Migration can be a Turning Point)

कोरोना व्हायरसमुळे लोकांची घरवापसी/स्थलांतर मोठ्या प्रमाणावार होत आहे. तो फार मोठा प्रश्न होणार आहे. मी त्या प्रश्नाकडे एक संधी म्हणून पाहत आहे. त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. वास्तवात इट्स रिस्टोरेशन इन रिअॅलिटी. मला मराठवाड्याच्या परभणी, उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यांची माहिती आहे. 

वर्क फ्रॉम होम: एक कल्पनाविस्तार! (Work from Home Advantages)

कोरोना व्हायरस हे जगावर फार मोठे संकट ओढवले आहे; तितकेच ते मोठे आश्चर्य आहे आणि त्यातून भयानक अनुभव मिळत आहेत. घरामध्ये बंद राहणे ही कल्पना देशात आणीबाणी लावली गेली तेव्हाही एवढी कोणी अनुभवली नसावी. आख्खा देश असा बंद कोणी ना कधी पहिला ना अनुभवला! खेड्यापाड्यांत शहरांच्या एवढी भयानक परिस्थिती  नाही.

सारेच पाणी कुठे मुरले?

- सूर्यकांत कुलकर्णी दिवसेंदिवस पाणी अडवण्याच्या, जिरवण्याच्या योजना आल्या आणि जणू सारे पाणीच जिरून गेले, अशी आजची परिस्थिती आहे! असे असेल तर अडलेले हे पाणी...