Home Authors Posts by राजेंद्र घोटकर

राजेंद्र घोटकर

5 POSTS 0 COMMENTS
राजेंद्र घोटकर हे शिक्षक आहेत. त्यांचे बीएड आणि डीएडचे शिक्षण झाले आहे. त्यांचा 'वंचितांच्या वेदना' हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. विविध मासिक आणि त्रैमासिकांमध्ये त्यांचे लेख व कविता प्रकाशित झालेल्या आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9527507576

ग्रामगीतेचा आमगावातील प्रत्यय (Aamgav Uses Gramgeeta In Practice)

तुकडोजी महाराजांनीत्यांच्या हयातीत ग्रामगीतेचा प्रयोग करून भंडारा जिल्ह्यातील आमगाव ह्या, शहाण्णव घरे असलेल्या एका लहानशा खेड्याचे रुपांतर आदर्श आमगावात 1953 साली सर्वांच्या समन्वयाने करून दाखवले. प्रेमानुज नावाच्या लेखकाने आदर्श होण्यापूर्वीच्या आमगावचे वर्णन केले ते असे

तुकडोजी महाराजांची ग्रामगीता (Saint Tukdoji’s Gramgeeta)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला आणि महानिर्वाण 11 ऑक्टोबर 1968 रोजी झाले. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा महाराजांच्या जीवनातील काळ होता.

बलुतेदारी विनिमय असा संपुष्टात आला! (Cash Replaced Balutedari System)

बलुतेदारी पद्धतीची बीजे भारतात नवाश्मयुगात रोवली गेली असावी. नवाश्मयुगातील शेती आणि गाववसाहती ही भारतीय माणसाच्या जीवनातील फार मोठी उत्क्रांती होय. माणूस समुहाने वस्ती करून राहू लागला. त्यामुळे आणि शेतीमुळे त्याच्या गरजा वाढल्या.

नवाश्मयुग (Navashmayug)

मानवी जीवनातील उत्क्रांतीच्या टप्प्यातील पाषाणयुगाचा कालखंड हा सर्वात मोठा कालखंड आहे.  पाषाणयुगाची विभागणी केली असता पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन टप्पे पडतात. नवाश्मयुग हा अश्मयुगाचा उत्तरार्ध होय. 
-nag-rajancha-gad-manikgad

नागा राजांचा माणिकगड (Manikgad)

माणिकगड किल्ला चंद्रपूर जिल्ह्याच्या ‘जिवती’ तालुक्यातील घनदाट जंगल आणि उंच डोंगररांगा आणि त्यातील एका डोंगरावर दाट वनराजीमध्ये भग्न अवस्थेत आहे. तो शहराच्या दक्षिणेला साठ...