पोटजातींच्या एकीकरणाची आवश्यकता आणि शक्यता (Integration of Subcastes – Need and Possibility)

महाराष्ट्रात निरनिराळ्या मुख्य जातींना जवळच्या अशा पोटजाती आहेत. त्या मुख्य जातींनी त्यांच्या पोटजातींच्या एकीकरणाच्या चळवळी चालवल्या पाहिजेत. जातिभेदनाशाची पहिली व्यवहार्य व परिणामकारक पायरी म्हणून व पोटजातींच्या सामाजिक गरजा भागवण्यासाठी म्हणून पोटजातींच्या एकीकरणाची आवश्यकता आहे !

येशू ख्रिस्ताच्या पुराणकथा असत्या तर ! (Wanted Yeshu’s Myth for spread of Christianity in...

इतिहासाला मर्यादा आहे. तो माणसाच्या खोल अंतर्मनात शिरू शकत नाही; काव्य मात्र माणसाच्या अंतर्मनाचा वेध घेऊ शकते. म्हणूनच श्रीकृष्णाचे काव्य व बुद्धाचे मिथक माणसाला अंतरी खोलवर झेप घेण्यासाठी समर्थ करू शकते. पाश्चिमात्य लोक जेव्हा तुलसीदास वाचतात तेव्हा ते म्हणतात, की हा इतिहास नव्हे, कल्पित आहे ! बरोबरच आहे ते. तो इतिहास नाहीच आहे. कल्पितच आहे ते. तरीसुद्धा तुलसीदास हा कवी संत लूक याने ख्रिस्ताला जो न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्यापेक्षा अधिक न्याय श्रीरामाला देतो...

संभाजीराजांचा मृत्यू गुढीपाडव्यास झाला? (Did Aurangjeb Kill Sambhaji Maharaj On Auspicious GudhiPadwa Day)

संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने मनुस्मृतीतील संकेतांनुसार 11 मार्च 1689 या दिवशी केली आणि त्यानंतर त्यांच्या विरोधकांनी, मुख्यतः विरोधक ब्राह्मणांनी आनंदाच्या भरात गुढ्या उभारल्या अशा आशयाचे संदेश सोशल मीडियात अधुनमधून फिरतात.

सीडी देशमुखांचा मराठी बाणा (Spontaneous Lyrical Response by Finance Minister C.D. Deshmukh)

भारताचे माजी अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख (सीडी) यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वेगळे आणि अनन्य स्थान आहे. त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन जो खंबीरपणा दाखवला ते मराठी बाण्याचे खरे रूप होय असा रास्त समज झाला...

महाराष्ट्र – भारताचे ‘चौदावे रत्न’ (Maharashtra State is Born – Atre Narrates the story)

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आचार्य अत्रे यांनी व्यक्तिश: आणि त्यांच्या ‘नवयुग’ साप्ताहिकाने व ‘दैनिक मराठा’ यांनी अतुलनीय कामगिरी केली. अत्रे यांनी ‘नवयुग’मध्ये 1 मे 1960 रोजी लिहिलेला लेख...

अस्पृश्यता निवारणाचे सातवे सोनेरी पान ! (Untouchability: Sawarkar, Gandhi And Ambedkar)

महाराष्ट्राच्या इतिहासात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मान्यवर नेत्यांमध्ये जे राजकीय, सामाजिक संघर्ष झाले त्याला, राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ नाटकामधील भाषेचा आधार घेत ‘आकाशातील नक्षत्रांच्या शर्यती’ असे संबोधले जाते.

तालुक्या तालुक्यांतील नवजागरण! (Renaissance like movement in the villages of Maharashtra)

महाराष्ट्र हा प्रदेशच कर्तृत्वाचा आहे हे गेल्या आठशे-हजार वर्षांचा इतिहास सांगतो. त्याचे कारण महाराष्ट्र हा प्रदेश संमिश्रतेचा आहे – संकराचा आहे; देश-परदेशांतून आलेल्या स्थलांतरितांचा आहे. तो महानुभावांचा आहे, ज्ञानेश्वरांचा आहे, शिवाजीमहाराजांचा आहे...

मराठी प्रमाण भाषा व बोली यांची परस्पर परावलंबिता (Spoken languages make language perfect)

प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांतील फरक काय? सर्वसामान्यपणे असे बोलले जाते की प्रमाण भाषा ती असते जी लिहिली आणि बोललीदेखील जाते. बोलीभाषा ही फक्त बोलली जाते.

बडोद्यातील दुष्काळ निवारणाच्या नोंदी (Sayajirao’s Scarcity Notes)

2
भारताला दुष्काळ काही नवीन नाही. दुष्काळ भारत देशाचे नाव हिंदुस्तान असतानाही पडत होते आणि दुष्काळ पडला, की लोकांच्या मदतीसाठी काही योजनाही केल्या जात असत. बरोडा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी एक छोटे पुस्तक लिहिलेले आहे - “Notes on Famine Tour by H H Maharaja Gaekwar.”

अजात ही झाली जात (Ganpati – Bussing’s Social reformer defeated by the Government)

1
जातिअंताची लढाई विदर्भात एका आध्यात्मिक महाराजाने शंभर वर्षांपूर्वी सुरू केली, तीही स्वत:पासून. मंगरूळ दस्तगीर येथील (तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती) गणपती महाराजांनी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ते काम केले.