Home Search

संत तुकाराम - search results

If you're not happy with the results, please do another search

ख्रिस्ती महिला संत; भारतातील तीन ! (Indian Women Christian Saints)

भारतात ख्रिश्चन धर्म पंधराशे वर्षे अस्तित्वात असला तरी केवळ तीन भारतीय स्त्रियांची संत म्हणून गणना त्या धर्मात होते. सर्व धर्मपंथांत संत परंपराही आहे. संत परंपरा ही सहसा भक्तीशी जोडलेली असते.

संत गोरोबाकाका, तेर आणि साहित्यसंमेलन (Saint Goroba & Literary Event)

उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख दोन नावांत सामावलेली आहे. एक म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी जगदंबा तुळजाभवानी आणि दुसरे नाव म्हणजे तेर गावचे ‘वैराग्यमहामेरु संत गोरोबाकाका'. गोरोबांच्या अभंगाशिवाय संतवाङ्मय पूर्ण होत नाही...

संत परंपरेचे विदेशी अभ्यासक (Foreign Scholars of the Saint Tradition )

डॉ. एलिनॉर झेलिएट या मराठी दलित संत साहित्याच्या अभ्यासक आहेत. त्यांनी संत चोखामेळा व इतर दलित संत यांच्यावर अभ्यास करण्यासाठी मुख्यत: परिश्रम घेतले. त्यांचा ‘संत चोखामेळा :विविध दर्शन’ नावाचा ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. त्यांना वा.ल.मंजूळ यांचे सहकार्य लाभले.
_TukaramKhairnar_KalandarShikshak_1.jpg

तुकाराम खैरनार – कलंदर शिक्षक (Tukaram Khairnar)

9
तुकाराम खैरनार हे ‘खैरनारसर’ या नावाने नाशिकमध्ये ओळखले जात. गणित आणि विज्ञान विषय शिकवणे हा त्यांचा हातखंडा होता. त्या विषयांची आवड नसलेले विद्यार्थीसुद्धा शालांत...
carasole

गौळणी-विरहिणी – मराठी संतसाहित्‍यप्रकार

4
‘गौळणी’, ‘विरहिणी’ हा मराठी संतवाङ्मयातील महत्त्वाचा प्रकार आहे. वारकरी संप्रदायातील साहित्य ओवी आणि अभंग या छंदांतून प्रामुख्याने लिहिण्यात आले आहे. उत्स्फूर्त रचनेला त्या माध्यमाचा...
carasole

संत एकनाथांची भारुडे

संत एकनाथांच्या वाङ्मयाचा प्रभाव तत्कालीन समाजावर झाला आणि देव, देश, धर्म या बाबतींत जागृती घडून आली. एकनाथांसारखा तळमळीचा समाजसुधारक जन्मास येणे ही त्या काळाची...

संत तुकामाई

श्री तुकारामचैतन्य ऊर्फ तुकामाई हे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील येहळे या गावाचे रहिवासी. त्यांचे वडील काशिनाथपंत व आई पार्वतीबाई हे श्री दत्तात्रयाचे उपासक होते. त्यांना...
तुकाराम महाराजांच्या गझला

तुकाराम महाराजांच्या गझला

साहित्यात अभिव्यक्तीचे वेगवेगळे प्रकार काळाप्रमाणे बदलत असतात. जुने कवी घेतले तर त्यांच्या कविता अक्षर-वृत्तात वा मात्रा-वृत्तात केलेल्या दिसतात. कवी लोक कवितेची चाल कशी आहे...

ओतूरची सांदुरी पुरी

पुण्याजवळील ओतूर हे माझे आजोळ. कपर्दिकेश्वराचे मंदिर व संत तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य यांची संजीवन समाधी ही गावाची श्रध्दास्थाने. या दोन्ही मंदिरांना वळसा घालून वाहणारी मांडवी नदी ही ओतूरची जीवनरेखा आहे. पूर्वी उन्हाळ्याच्या सुटीच्या दिवसांत गावी हमखास नात्यात लग्नं असायची. ओतूर भागातील लग्नप्रथा लिहावी तर - महिनाभर आधीपासूनच घरात पाहुणे-रावळे येत. लग्नात सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा घटक म्हणजे लग्नातील रुखवत. त्या साऱ्या पदार्थांमध्ये दर्दी लोकांचे लक्ष मात्र राळ्याचे सारण भरलेल्या पुऱ्यांवर असे...

आरंभकाळातील पोस्टरविचार

भारतातील पहिला बोलपट ‘आलमआरा’ हा 1931 साली निर्माण झाला. त्या आधी मूकपट 1913 पासून प्रदर्शित होऊ लागले होते. पहिल्या बोलपटानंतर, 1934 पर्यंत पुढीलप्रमाणे चित्रपट निर्माण झाल्याची नोंद आढळते. ‘अयोध्येचा राजा’, ‘अग्निकंकण’, ‘मायामच्छिंद्र’ (1932); ‘सैरंध्री’, ‘सिंहगड’ (1933); ‘अमृतमंथन’ (1934) येथपर्यंतच्या चित्रपटांची पोस्टर्स जरी उपलब्ध असली तरी त्या चित्रकृती कोणाच्या त्यांचा नामोल्लेख नाही. आरंभ काळातील चित्रपट आणि त्यांचे पोस्टर कलाकार - या कलावंतांचा कार्यकाल 1924 ते 1941 असा आहे. सुबोध गुरुजी यांनी त्या कलाकार मंडळींची चरित्रे व कार्य अशा स्वरूपातील माहिती संकलित केली आहे...