Home Tags वैभव

Tag: वैभव

विस्मृतीत गेलेला स्वतंत्र पक्ष (Forgotten Political Party Swatantra & Its Founder Masani)

0
स्वतंत्र पक्ष नावाचा एक पक्ष भारतात होता. तो जून 1959 साली स्थापन झाला आणि 1974 साली विसर्जितही झाला. तरी त्याचा प्रभाव जाणवतो, कारण त्या पक्षात तशीच मोठी प्रभावशाली माणसे गुंतली गेली होती. त्या विस्मृतीत गेलेल्या पक्षाची आठवण जागी झाली,

शांबरिक खरोलिका – पडद्यावरील हलती चित्रे (Shambarik Kharolika – Show That Preceded Film Medium)

कल्याणचे(ठाणे जिल्हा)) पटवर्धन बंधू यांच्या ‘शांबरिक खरोलिका’ नावाच्या खेळाने पडद्यावरील हलत्या चित्रांच्या माध्यमातून कथाकथनास सुरुवात झाली. ती चित्रपट माध्यमाची आरंभीची झलक असे म्हणता येईल. त्यानंतर दादासाहेब तोरणे व नंतर दादासाहेब फाळके ...

रामदासांची रामोपासनेतून बलोपासना (Saint Ramdas & His Work)

समर्थ रामदास स्वामी हे संत पंचायतनातील ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्या मालिकेतील त्यांच्याच तोडीचे समर्थ रामदास स्वामी हे संत होत. रामदास हे रामाचे दास होते. ते समर्थ होते, म्हणजे ते बलवान, प्रभावी, शक्तिशाली, कर्तृत्ववान असे पुरुषार्थी होते.

अजिंठा लेणी – ऱ्हासाच्या दिशेने! (Fading Art of Ajintha Caves)

अजिंठा लेणी जगाला 1819 मध्ये माहीत झाली. ती खोदली गेली इसवी सनपूर्व दुसरे शतक ते इसवी सन चौथे शतक अशा सहाशे वर्षांत. म्हणजे त्यांचा शोध जवळ जवळ तेराशे वर्षांनी लागला! शोध लागूनही दोनशे वर्षें होऊन गेली आहेत.

शिरूर-हवेली परिसर स्मृतिवनांनी हिरवागार! (Tree Plantation Spreads in Shirur Industrial Belt)

पुण्याच्या शिरूर व हवेली या तालुक्यांतील काही मंडळींनी देशी पद्धतीची झाडे लावण्याचा आणि ती कोणत्याही परिस्थितीत जगवण्याचा प्रयत्न गेली पाच वर्षे चालवला आहे. त्यामधून पर्यावरणप्रेमींना मार्गदर्शक ठरेल असेच काम उभे राहिले आहे.

चंद्रपूरचा उपेक्षित राजमहाल (Historic Fort of Chandrapur)

चंद्रपूर शहर नागपूरपासून दीडशे किलोमीटरवर आहे. चंद्रपूर हे ऐतिहासिक व पौराणिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. चंद्रपूरचा किल्ला जमिनीवरील किल्ला म्हणून नागपूर–विदर्भ प्रदेशात ओळखला जातो. त्या नगरीत पुराणांप्रमाणे सत् युगात कृतध्वजा सुनंद,

बलुतेदारी विनिमय असा संपुष्टात आला! (Cash Replaced Balutedari System)

बलुतेदारी पद्धतीची बीजे भारतात नवाश्मयुगात रोवली गेली असावी. नवाश्मयुगातील शेती आणि गाववसाहती ही भारतीय माणसाच्या जीवनातील फार मोठी उत्क्रांती होय. माणूस समुहाने वस्ती करून राहू लागला. त्यामुळे आणि शेतीमुळे त्याच्या गरजा वाढल्या.

भारतवाणी – एकशेवीस भारतीय भाषांचा एक उद्गार! (Bharatwani)

‘भारतवाणी’ ही सर्व म्हणजे एकशेवीस भारतीय भाषांना तिच्या कवेत सामावून घेणारी महत्त्वाकांक्षी व दीर्घ काळ चालणारी योजना आहे. म्हैसूरच्या ‘भारतीय भाषा संस्थे’ची ती योजना आहे. ज्ञान दृक्श्राव्य, पाठ्य, मुद्रण, छाया अशा विविध माध्यमांद्वारा उपलब्ध करणे,

अभय ओक यांनी मांडली कायद्याची बाजू (Justice Oak Speaks On Law and Order)

ठाण्याचे अभय ओक कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बंगलोरला गेले आहेत. ओक यांचे शिक्षण ठाण्याच्याच मो.ह. हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. त्या शाळेने ओक यांचा हृद्य सत्कार 2020 सालच्या आरंभी घडवून आणला.

इस्लामी राष्ट्रांतील गणपती (Ganesh Worship, Worldover)

0
गणेश ही केवळ भारताची देवता राहिलेली नसून, गणपतीचा देवता म्हणून स्वीकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही झाला आहे. त्याचे वर्णन जगातील काही संस्कृतींत मिळते. गणेश उपासना ही भारतीय संस्कृती जेथे पोचली त्या देशात प्रसारित झालेली दिसून येते...