मुंबईत वांद्र्याला कलानगर नाक्यापासून साहित्य सहवासकडे जाताना मध्ये काही भाग लष्करी छावणी असल्यासारखा दिसतो. दोन-तीन ठिकाणी बंकरमध्ये पोलिस जवान स्टेनगन रस्त्याकडे रोखून खडे असतात....
प्रतिभा जोशी यांचा धाडसी लेखनाबद्दल गौरव..
'जहन्नम-निवडक प्रतिमा जोशी' या प्रा. पुष्पा भावे संपादित पुस्तकाला 2010 सालचा केशवराव कोठावळे पुरस्कार घोषित झाला. त्याचा पारितोषिक...
ज्या सैनिकांच्या जीवावर आपण निर्भयपणे जगतो, ते रणांगणावर धारातीर्थी पडल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे पुढे काय? या प्रश्नावर आपण फारसा विचार करत नाही, परंतु प्रतिमा राव...
बहुसंख्य मुंबईकरांप्रमाणे, मी रोज लोकलमधून प्रवास करतो. गर्दीतून वाट काढत, मी फलाटावर पोचतो, इतरांना धक्के मारत आत शिरतो, दरवाजावर उभा राहून प्रवास करतो. हे...
- अनिल बळेल
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे उच्च अभिरुचीच्या साहित्य -नाटक -भावसंगीतामध्ये रमणारा मराठी रसिक माणूस हा संस्कृतिकारणापासून दुरावल्यासारखा झाला आहे. अशा वेळी प्रेक्षकांना-वाचकांना साहित्यविश्वाची ओळख होणे,...
षांताराम पवार ह्यांनी आपल्या शोकाकुल अवस्थेतही पर्यावरणबिघाडाविरुद्धच्या ‘कँपेन’चा ध्यास आर्ततेने व आवेगाने घेतला. त्यांच्या एका होर्डिंगवाल्या मित्राला त्यांनी सोबतची कविता देऊन, शक्य तेथे प्रदर्शित...
‘लोकराज्य’चा ताजा अंक पाहिला. या वाचन विशेषांकात विलासराव देशमुख, भालचंद्र नेमाडे, पृथ्वीराज चव्हाण वगैरे मंडळींचे लेख या अंकात समाविष्ट करण्यात आलेले आहेत....
हाजी अली येथे पंपिंग स्टेशनजवळील अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली. मात्र यामुळे संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी या पथकावर दगडफेक केली. त्यात...
‘आम्हाला दृष्टी नाही पण दृष्टिकोन आहे’ -अनुजा संखेने काढलेल्या पहिल्यावहिल्या ‘अक्षरतेज’ ह्या नियतकालिकाचे हे घोषवाक्य आहे असे म्हणता येईल. अंधांचे व अंधांविषयीचे साहित्य असलेले हे...
- अरविंद विठ्ठल कुळकर्णी
‘महाराष्ट्र टाइम्स’ ची सुरुवात 17 जून 1962 या दिवशी वटपौर्णिमेला झाली आणि मराठी वर्तमानपत्रांचे जग बदलून गेले. प्रथम संपादक द्वा.भ. कर्णिक यांची...