फादर दिब्रिटो हे त्र्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा मोठा मननीय योग आहे. त्यामुळे मराठी साहित्याच्या विशालतेची ग्वाही मिळते. फादर स्टीफन्स, ना.वा. टिळक, फादर...
रेव्हरंड टिळक अर्थात नारायण वामन टिळक हे मराठीतील प्रसिद्ध कवी. त्यांच्या पत्नीने - लक्ष्मीबाई यांनी लिहिलेले अविस्मरणीय आत्मकथन ‘स्मृतिचित्रे’ या नावाने प्रसिद्ध आहे. या पुस्तकात हिंदू संस्कारांमध्ये वाढलेली स्त्री बदलत कशी जाते आणि तिचा विकास कसा होतो याचा आलेख दिसतो...
सुरेश भट यांच्यानंतरच्या पहिल्या फळीतील समग्र रचनाकारांनी भट यांच्या शैली व भाषा यांचे अनुकरण केले. त्यांतील काहींच्या गाजलेल्या गझला सुरेश भट यांच्याच वाटतात...
गझल हा...
चंद्रशेखर सानेकर, सदानंद डबीर या कवीद्वयींच्या गझल विषयक मतांत नवीन असे काहीच नाही. अक्षयकुमार काळे, श्रीरंग संगोराम यांच्या लेखनात आणि माझ्याही काही लेखांत हे...
नारायण वामन टिळक हे फुलांमुलांचे कवी म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनाचे आणि त्यांची रचना, ‘अभंगांजली’चेही 2019 हे शताब्दी वर्ष आहे. ते ‘नाना’ या नावाने...
प्रसिद्ध कवी आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ अनिल यांचे मराठी कवितेच्या वाटचालीप्रमाणेच अपारंपरिक शिक्षणक्षेत्रातही भरीव योगदान आहे. त्यांचा जन्म 11 सप्टेंबर 1901 रोजी विदर्भातील मूर्तिजापूर...
अंतराळात ‘झीनिया’चे फूल फुलले’ या बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. ती बातमी १७ जानेवारी २०१६ ला प्रसिद्ध झाली होती. बातमीशेजारीच नारिंगी रंगाच्या त्या फुलाचे...
बालकवी यांची शंभरावी पुण्यतिथी झाली. बालकवींचा मृत्यू तिशीच्या आत झाला. बालकवी यांचे अपघाती निधन 17 एप्रिल 1918 या दिवशी झाले. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या...
‘ह्या एका दुअेसाठी’: दु:ख-दैन्य-दास्य यांचे संचित!’
मनोहर विभांडिक यांची कविता सर्व पुर्वसूरींना दूर सारून अभिव्यक्त झाली आहे हे त्यांचे यश. ते गेली चार दशके कविता...