अखिल भारतीय दलित महिला परिषदेचे तिसरे अधिवेशन नागपूर येथील मोहन पार्क येथे 18,19 जुलै 1942 रोजी भरले होते. परिषदेच्या अध्यक्ष सुलोचना डोंगरे (अमरावती) या...
डॉ. हर्षदीप कांबळे (I.A.S., उद्योग विकास अायुक्त, महाराष्ट्र राज्य) आणि दंतवैद्य विजय कदम या दोघांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती' स्थापना केली. त्या...
प्रशासकीय सेवेतील हर्षदीप कांबळे नावाचे अधिकारी आणि मालाड येथील दंतवैद्य विजय कदम यांच्या सहकार्यातून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती’ मालाड येथे स्थापन करण्यात...
बाबासाहेब आंबेडकर हे मराठी नाटकांचे चाहते होते हे त्यांच्या उच्च शिक्षणासाठी प्रथम अमेरिकेत गेलेल्या वास्तव्य काळात प्रकर्षाने दिसून येते. त्यांनी त्यांचे आरंभीचे सहकारी सीताराम...
ते 1956 चे वर्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी त्यांच्या लाखो अनुयायांसमवेत धम्मदीक्षा नागपुरात त्या वर्षीच्या 14 ऑक्टोबर रोजी घेतली. त्या दीक्षांत कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी...
काही लेखक-कवींनी मराठी साहित्यविश्वात चमत्कार वाटावा असे काम करून, त्यांचे नाव त्या त्या साहित्यप्रकाराशी कायमचे जोडून ठेवले आहे. तसे, रहस्यकथाकार म्हटले की बाबुराव अर्नाळकर...
लातूर जिल्हा 1982 मध्ये स्वतंत्रपणे स्थापन झाला. त्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील जी गावे उस्मानाबाद जिल्ह्याला जोडण्यात आली, त्यांपैकी येडशी आणि...
जेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा आहे तेथे ‘जलसा’ नाही असे क्वचित कधी घडले असेल. सिन्नरच्या ‘क्रांतिकारक जलसा’चा त्याच कालखंडात उदय झाला. ते सिन्नर तालुक्याचे...
सोलापूरातील मिलिंदनगर येथे हा बुद्धविहार आहे. बुद्धविहाराने पूर्ण तळमजला व्यापला आहे. तेथे वॉलपेपरवर मोठा वृक्ष व त्याखाली बुद्ध बसलेले आहेत. बाजूला आंबेडकरांचा अर्धपुतळा आहे...
सोलापूरमधील ‘प्रेरणाभूमी’ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचा कलश ठेवलेली जागा! ती दुमजली सुंदर इमारत असून तळमजला व पहिला मजला अशी ती वास्तू! दोन्ही...