मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी. ब्रिटिशांनी सात बेटे परस्परांना अठराव्या शतकाच्या मध्यकाळात जोडली आणि मुंबई हे शहर तयार झाले. शहराची आर्थिक व शैक्षणिक प्रगती...
कसबा हे रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध गाव. त्या गावाला संभाजी महाराजांचा इतिहास जसा आहे तसाच देवालयांचाही. भग्न देवालयांचे गाव म्हणून त्या परिसराची ओळख...
सप्रेम नमस्कार,
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’तर्फे फेब्रुवारी २०१६मध्ये नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक समारोहाचा आरंभ करण्यात येत आहे. त्याचे नाव आहे - ‘नाशिक जिल्हा...
भीमेच्या सुपीक खोऱ्यात, काळ्या मातीच्या कुशीत वसलेले मंगळवेढा! ती संतभूमी म्हणून ओळखली जाते. नामदेवकालीन संत परंपरेतील संतांच्या मांदियाळीच तेथे नोंदली. टाळ, मृदंग आणि अभंग...
महाराष्ट्राच्या उत्तरेकडील खानदेशातील नंदुरबार हा जिल्हा धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन अस्तित्वात आला. सातपुड्याच्या डोंगरद-यांत आणि जंगलाच्या सान्निध्यात राहणारे आदिवासी आणि अठरापगड जातींचे व नाना...
वैराग हे त्या गावाचे नाव, गावाची सांस्कृतिक-सामाजिक वैशिष्ट्ये जपणारे आहे. ते सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात येते. फार पूर्वीपासून तेथे वैरागी लोकांची गर्दी होती, म्हणून...
मुणगे हे मालवण आणि देवगड तालुक्याच्या सीमेवरील गाव. ते मोडते देवगड तालुक्यात. गावाच्या एका बाजूस अथांग अरबी समुद्र असून सागरी महामार्गावरून आचरे ते कुणकेश्वर...
पांढरी नावाची छोटी वाडी होती. लोक गुण्यागोविंदाने राहत होते. परंतु प्लेगची साथ आली आणि लोकांनी गाव सोडले. जवळच ओढा होता. ओढ्याच्या पलीकडे लिंबाची भरपूर...
शिंगडगाव सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यात त्या गावापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे. शिंगडगाव हे नाव गावात पूर्वी शिंधीची झाडे जास्त प्रमाणात असल्यामुळे रूढ झाले....