आशिया खंडातील नोबेल पुरस्कार मानल्या जाणा-या रॅमन मॅगसेसे पुरस्कारानं आतापर्यंत पंचेचाळीसहून अधिक भारतीयांना सन्मानित करण्यात आलं आहे. या प्रभावळीतील नवीन नाव आहे, धुळे-जळगावच्या नीलिमा...
- सरोज जोशी
वर्षा भावे संगीताची आराधना अनेक वर्षांपासून करत आहेत, परंतु त्यांची ‘झी मराठी’च्या ‘सारेगमप....लिटिल चॅम्पस्’ कार्यक्रमासाठी २००८-२००९ मध्ये संगीत समुपदेशक म्हणून नेमणूक झाली...
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबद्दल आरंभापासून विरोधी सूर लावला आहे. नुकतीच त्यांनी एनडीटिव्ही आणि सीएनएन-आयबीएन या दोन वाहिन्यांवरून भाषणे करत...
जव्हार येथील साप्ताहिक ‘कालतरंग’चे संपादक दयानंद मुकणे हे जव्हार-नाशिक रेल्वेमार्गाबाबत प्रयत्न करत असताना त्यांची भेट मुस्तफा कुवारी यांच्याशी झाली. त्यांच्यात झालेल्या चर्चेतून ठाणे जिल्ह्याचा...
प्रतिभा जोशी यांचा धाडसी लेखनाबद्दल गौरव..
'जहन्नम-निवडक प्रतिमा जोशी' या प्रा. पुष्पा भावे संपादित पुस्तकाला 2010 सालचा केशवराव कोठावळे पुरस्कार घोषित झाला. त्याचा पारितोषिक...
“९८.............” एकेक आकडा सावकाशपणे उच्चारत संपूर्ण मोबाइल नंबर सांगून झाला आणि समोर उपस्थित बहुतेक जणींनी तो भारावल्या अवस्थेत लिहून घेतला. महिला-मेळाव्यानिमित्त बहुसंख्येने एकत्र आलेला...
'थिंक महाराष्ट्र' या वेबसाइटवर विहार करताना दिसते, की महाराष्ट्राशी ज्यांचे आपुलकीचे नाते आहे, ज्यांना मराठी भाषेविषयी आस्था आहे व जे महाराष्ट्राला मायभूमी वा कर्मभूमी...
बालगंधर्व हे महाराष्ट्राचे दैवत त्यांची प्रेयसी आणि नंतरची बायको गोहराबाई कर्नाटकी हिला कर्नाटकात प्रतिगंधर्व म्हणत. परंतु महाराष्ट्रात मात्र तिचा द्वेष करत. गोहराबांईची शताब्दी चालू...
मानवी क्रौर्याच्या परिसीमांचं दर्शन दुस-या महायुद्धातल्या नाझी अत्याचारांमध्ये दिसतं. माणूस किती क्रूर होऊ शकतो? याच्या फक्त विचारातीत शक्यतांना नाझी छळछावण्यांत प्रत्यक्षात आणण्यात आलं...
एक मे 1960 रोजी सकाळी उठल्यावर, एकाच क्षणी गुजरातेतले मराठी आणि महाराष्ट्रातले गुजराती आपापल्या जागी परप्रांतीय झाले! दोन्हीकडची संबंधित माणसं कावरीबावरी झाली. महागुजरातचंही आंदोलन...