Home Search

- search results

If you're not happy with the results, please do another search

लेकास निरोप

जागतिक पुस्तक दिनानिर्मित्ताने.... शेक्सपीयरचा जन्मदिन – २२ एप्रिल हा जागतिक ग्रंथ दिन म्हणून मानला जातो. त्या निर्मित्ताने, तळेगावच्या इंग्रजीच्या प्राध्यापक अपर्णा महाजन यांनी शेक्सपीयरच्या एका...

‘स्नेहसेवा’

स्नेहातून सेवा आणि सेवेतून मानवता 'स्नेहसेवा' 'स्नेहातून सेवा आणि सेवेतून मानवता' असं ब्रीदवाक्य असलेली 'स्नेहसेवा' ही संस्था 1981 मध्ये काही ज्येष्ठ मित्रांच्या कौटुंबिक मैत्रीतून सुरू झाली....

सासवडपुढे सगळं जग फुक्काट….!

सासवड हे गाव पुण्यापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून जेजुरीला जाताना, दिव्याचा घाट ओलांडून गेले की आपण सासवडला पोचतो. सासवड गावात पुरंदरे...

धान्यापासून मद्य…

महाराष्ट्राच्या राज्यशासनाने धान्यापासून मद्य बनवण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. धान्यापासून मद्य बनवण्यासाठी काही कारखान्यांना परवानेही देण्यात आले. या उपक्रमाला प्रोत्साहन मिळावं म्हणून...

गाजलेले जळगाव अधिवेशन !

संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या प्रतिनिधी सभेचे अधिवेशन 13 व 14 एप्रिल 1947 रोजी जळगाव इथे भरले. त्या अधिवेशनात व-हाडचा मुद्दा खूप गाजला. अधिवेशन महाराष्ट्रातली तीन...

आम्ही कुटुंबीय समाजाचे उतराई

0
मी आणि माझा मुलगा; नव्हे आम्ही सारे कुटुंबीय ज्या समाजाच्या आधारे, ज्या मित्रांच्या मदतीने इथपर्यंतचा पल्ला गाठला, त्याचे स्मरण म्हणून- अंशमात्र उतराई व्हावे म्हणून...

अलौकिक क्षण!

एक दिवसीय क्रिकेट सामन्यांत अनेकांनी दीड शतकाच्या पलीकडे मजल मारली. पण गेल्या एकोणचाळीस वर्षांच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात द्विशतकाच्या पायरीला कोणाला शिवता आलेले नाही. सचिनने...

मराठी चित्रपटांचे यश-अळवावरचे पाणी

मराठी संस्कृतीमध्ये मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा अग्रस्थान मिळत आहे. प्रथम दामले-फतेलाल-शांतारामबापू यांनी 1930 – 1940 चे दशक गाजवले आणि काही अभिजात कलाकृती निर्माण केल्या....

गंमत एका अक्षराची आणि शब्दाची!

0
'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे' आणि 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.' या दोन विधानांमध्ये केवळ 'च' या एका अक्षराचा फरक असला तरी विधान उच्चारल्यानंतर...

महाविदर्भ सभेची स्थापना !

0
महाविदर्भाची स्थापना ही संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचे पहिले पाऊल ठरेल हा विचार त्या वेळच्या नेत्यांना तत्त्वत: मान्य होता. तरी पण संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तर...