Home Search
शिक्षक - search results
If you're not happy with the results, please do another search
शिक्षकांचे व्यासपीठ – उद्दिष्ट
शिक्षक मुलांना चार भिंतींच्या आत घेऊन समोरच्या फळयावर 2+2 = 4 असे शिकवू लागला तेव्हाच मुलांच्या मेंदूंचा विकास होणे थांबले! क्षमस्व! फार मोठे स्टेटमेंट...
शिक्षकांचे व्यासपीठ – आवाहन
‘शिक्षकांचे व्यासपीठ’ ही संकल्पना आम्ही ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’तर्फे आकारास आणत आहोत! आदर्श समाज घडवण्यासाठी शिक्षक त्या योग्यतेचे असणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक...
दिलीप कोथमिरे – विंचूर गावचे प्रयोगशील शिक्षक
नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील विंचूर गावचे जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक दिलीप कोथमिरे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. प्राथमिक शिक्षकसुद्धा मनात आणले तर कितीतरी विधायक...
राहुल पगारे – चित्रकला शिक्षकाचे सामाजिक भान
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील ठानगाव येथील ‘पुंजाजी रामजी भोर विद्यालया’तील राहुल पगारे हा तरुण शिक्षक प्रयोगशील आहे. ठाणगाव सिन्नरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे आहे....
कास ध्येयासक्त, प्रेरक शिक्षकवर्गाची
- स्वामीनाथन एस.ए.अय्यर
सरकारी शाळांमध्ये लोकांना आपला स्वत:चा पैसा खर्च होतो असे वाटत नाही. सरकार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर जेवढा खर्च करते तेवढ्या रकमेची त्याऐवजी प्रत्येक...
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार स्वीकारताना……..
मनाची ती थरथर कधीच विसरणे शक्य नाही....
- मनोहर वि. नरांजे
मनोहर नरांजे यांचे वय केवळ एक्केचाळीस वर्षांचे आहे. ते नोकरीला लागताना मॅट्रिक होते. नंतर...
शिक्षकदिनानिमित्त…
यवतमाळ जिल्ह्यात ओंकार हराळ या शिक्षकाने पारधी मुलांना शंभर टक्के दाखल करून घेऊन शिक्षणाची इतकी गोडी लावली, की शाळेमध्ये वर्षभर शंभर टक्के हजेरी...
‘व्यासपीठ’ शिक्षक प्रेरित होईल?
शैक्षणिक गुणवत्तेच्या विकासासाठी प्रेरणा-प्रबोधन-प्रयत्न अशी संकल्पना ठरवून, त्यासाठी शैक्षणिक घटकांचा म्हणजे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा विकास करण्याचा प्रयत्न करणे हे ध्येय ठरवून ‘व्यासपीठ’च्या...
शाहू महाराज – शैक्षणिक कार्य !
करवीर म्हणजे कोल्हापूर हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक संस्थान. अशी पाचशेपासष्ट संस्थाने भारतात होती. शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत करवीर संस्थानामध्ये जे कार्य केले, त्यामुळे ते संस्थान स्मरणात राहिले आहे. शाहू महाराजांचे कार्य इतके प्रभावी आणि महत्त्वपूर्ण होते, की स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करताना शाहू महाराजांनी केलेल्या कार्याची नोंद घटना समितीला घ्यावी लागली ! शाहू महाराजांनी समाज सुधारणा, शिक्षण, दलितांचा उद्धार, जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन अशा काही क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे...
सीताफळांचे वैभव – खेमजई
चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील खेमजई गावामध्ये निराळाच प्रयोग राबवण्यात येत आहे. खेमजई हे गाव सीताफळांसाठी प्रसिद्ध होते. त्या गावातील सीताफळाच्या झाडाचे जे फळ असे त्याची चव लोकांना फार आवडायची. तरुण ग्रामपंचायत सदस्यांच्या सूत्रसंचालनाखाली गाव एकत्र आले. सीताफळ लागवडीचा कार्यक्रम आखला, रोपवाटिका निर्माण केली, ‘मनरेगा’शी जोडून महिलांना लागवडीचे काम दिले गेले. त्यामुळे सीताफळांचे वन पुन्हा साकारण्याची आशा तयार झाली आहे. त्याच बरोबर ‘सीडबॉल’ची कल्पना राबवून साऱ्या गावकऱ्यांनी गावाभोवतीच्या पडिक, उजाड जमिनीत वृक्षराजीचा संकल्प सोडला आहे...