Home Search
व्यक्ती - search results
If you're not happy with the results, please do another search
तंत्रज्ञानाने नागरिकांचे बंध तुटतील!
सेलिब्रेशनच्या नॉव्हेल आयडिया
तंत्रज्ञानाने नागरिकांचे बंध तुटतील!– नंदन निलकेणी
कॉम्रेड यशवंत चव्हाण नव्वद वर्षांचे झाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मुलगा, माधव चव्हाण यांनी त्यांना अपूर्व भेट दिली....
पिपली लाईव्ह, दिगू टिपणीस
खोटेपणा ‘अनकव्हर’ करण्यापेक्षा ‘कव्हर’ करणं हेच माध्यमांचं ब्रीद सत्यात उतरतं.
खरेपणाला कव्हर करताना दिगू टिपणीस वेडा झाला नि आता २०१० सालात राकेश मेला. हेच...
आंदोलनाची धगधगती सुरुवात!
सचिन रोहेकर यांची पत्रकारितेत चौदा वर्षे व्यतीत झाली आहेत. त्यांनी कोकणात होऊ घातलेले प्रकल्प तेथील पर्यावरणाला तसेच भूमिपुत्रांना कसे घातक आहेत हे परिसराचा, माणसांचा व त्यांच्या विचारांचा अभ्यास करून मांडले आहे. त्यात वृत्तपत्रासाठी केलेले लेखन, त्याचप्रमाणे कोकणाच्या परिस्थितीचा घेतलेला आढावा समाविष्ट आहे...
इतिहासाचं अवघड ओझं
मानवी क्रौर्याच्या परिसीमांचं दर्शन दुस-या महायुद्धातल्या नाझी अत्याचारांमध्ये दिसतं. माणूस किती क्रूर होऊ शकतो? याच्या फक्त विचारातीत शक्यतांना नाझी छळछावण्यांत प्रत्यक्षात आणण्यात आलं...
रूईया कॉलेजचे श्रीपु स्मृतिदालन!
रूईया कॉलेजचे श्रीपु स्मृतिदालन!
- राजेंद्र शिंदे
साक्षेपी संपादक व ‘मौज प्रकाशना’चे सर्वेसर्वा श्री.पु.भागवत यांचा २१ ऑगस्ट हा स्मृतिदिन. तीन वर्षांपूर्वी त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या...
जात म्हणे जात नाही!
मुळात जात ही संकल्पना अलिकडची आहे, तरीही या संकल्पनेला इतिहास आहे. म्हणून ती चांगली असो- वाईट असो, तिच्या पाठीमागचा इतिहास पूर्णपणे पुसून टाकणे आपल्याला...
साईबाबांमधील संस्कृतिसंकर
साईबाबांमधील संस्कृतिसंकर
- दिनकर गांगल
साईबाबा आणि संतोषीमाता ही दोन दैवते गेल्या शतकाच्या उत्तरार्धात समाजात प्रबळ झाली. त्यांच्याविषयीचा भक्तिभाव वाढतच गेला. त्याला अनुषंगून नागमणी, बेळगावची कलिका...
वैकुंठवासी
वैकुंठवासी
हिंदू मृत व्यक्तीविषयी वैकुंठवासी, कैलासवासी असे लिहितात; कारण मृत्यूनंतर व्यक्ती कैलासाला किंवा वैकुंठाला गेली असे मानतात. मुस्लिम, ख्रिश्वन किंवा बौध्द मृतांविषयी पैगंबरवासी, ख्रिस्तवासी किंवा...
गिरिमित्र जीवनगौरव सन्मानार्थींना सलाम!
गिर्यारोहकांचा अवकाश विस्तीर्ण आहे, पण त्यात हरवून जाणा-या गिर्यारोहकांनी वर्षातून एकादातरी कोठेतरी एकत्र यावे म्हणून जुलै २००२ पासून गिरिमित्र संमेलन सुरू झाले. नववे गिरिमित्र...
मुलुंडचे मैदान वाचले लोकांच्या उत्स्फूर्त प्रयत्नांतून…
मुंबईत छोट्याशा जागेसाठी मोठ्या मारामा-या होत असताना अशा प्रकारचा उपक्रम राबवणे कौतुकास्पद आहे याची जाणीव होते. मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे व...