_shahir_lavani

शाहिरी काव्याचा मराठी बाणा (Shahiri Poets)

2
शाहिरी काव्य हे अस्सल मराठी बाण्याचे आहे. ते बहुजनसमाजाचे आवडते काव्य आहे. काही विद्वानांच्या मते, शाहिरी काव्य हाच मराठी काव्याचा प्रभातकाळ होय. शाहिरी काव्याची...
_gad_kille

गड-किल्ल्यांचे जलव्यवस्थापन

गडकिल्ल्यांवरील पाण्याचे महत्त्व रामचंद्रपंत अमात्य (छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या अष्टप्रधान मंडळातील राजनीतीचे प्रधान) यांच्या आज्ञापत्रात दिले आहे - “... तसेच गडावरी आधी उदक पाहून...
khrista

ख्रिस्त हा मानवी सूर्य!

ख्रिस्ताने मोशेच्या (मोझेसच्या) देवाने दिलेल्या सर्व आज्ञा रद्दबादल केल्या, कारण मोशेच्या देवाच्या धार्मिक आज्ञा या नकारात्मक होत्या - हे करू नका, ते करू नका....
_shiv_gaura

शिवगौरा – मूर्तिरूपातील शंकर, उरणजवळ

खोपटे हे उरण तालुक्यातील अरबी समुद्रालगतच्या खाडीकिनारी वसलेले, विस्ताराने मोठे गाव. ते गाव सात पाड्यांनी मिळून बनले आहे. गावात इतर गावांसारखाच गणेशोत्सव साजरा होतो,...
chandrapur_Adhpati

चंद्रपूरचे अधिपती धारचे परमार

उपेंद्र हा परमार वंशातील पहिला ज्ञानपुरूष मानला जातो. परमार वंशाचे इसवी सन 1950 नंतरचे अभिलेख आहेत त्यात त्याची कथा दिलेली आहे. भगवान रामाचे गुरू...
_buch

बूच : नावातच जरा गडबड आहे!

माझ्या गेटसमोर एका बाजूला प्राजक्त आणि दुस-या बाजुला बूच आहे. पावसाळयात दोघांचा मिळून गेटसमोर सडा पडतो. दोहोंचा सुगंध नाकात शिरताच शाळेपासून कॉलेजापर्यंतचे कोठलेही हळवे...
_shivdicha_bhattiwada

शिवडीचा भट्टीवडा

0
वडापावचा जन्म मुंबईत दादरमध्ये 1966 साली झाला. त्याला कै. अशोक वैद्य यांनी जन्माला घातले अशी माहिती वाचनात येते. दादरच्या छबिलदास शाळेसमोरचा 'श्रीकृष्ण वडा' दादरच्याच...
_anant_fandi

अनंत फंदी (Anant Fandi)

0
अनंत फंदी हे संगमनेरचे. पूर्वजांचा धंदा सफारीचा, गोंधळीपणाचा, भवानीबाबा नामक साधूने फंदीला धोंडा मारला. तेव्हापासून त्याला कवित्वस्फूर्ती झाली! ‘फंदी अनंत कवनाचा सागर’ असे त्या...
_arey_think_sulakshna_mahajan

आरेमध्ये झाडेतोड झाली… पण मेट्रोचा मार्ग मोकळा होऊन गेला !

आरे वसाहतीमधील झाडे आणि मुंबई मेट्रोची कारशेड यांवरून मुंबईकरांमध्ये दोन तट पडून गेले काही आठवडे चांगलीच जुंपली होती. काही लोकांनी उच्च न्यायालयात तीन-चार मुद्दे...
gotul_adivasi_

गोटूल – आदिवासी समाजव्यवस्था केंद्र

गोटूल ही आदिवासी समाजसंस्कृतीतील बहुआयामी व्यवस्था आहे. तेथे गावाच्या विकासाचे, जत्रा-उत्सवांच्या विधींचे निर्णय घेतले जातात. तेथे गावाचे प्रश्न मांडले जातात. ते सोडवण्याचे मार्ग शोधले...