महात्म्य, इंद्रायणी नदीचे नव्हे; कुंडली नदीचे!
इंद्रायणी नदी लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. ती पुढे टाटा धरणास मिळते. टाटांनी पाणी सोडणे बंद केल्यामुळे इंद्रायणी नदीला स्वतःचे पाणी...
दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी – जीवन साधे जगण्याचा प्रयोग (Dilip And Paurnima Kulkarni –...
दिलीप कुलकर्णी यांचे पुण्यातील घर अतिशय साधे - फारसा बडेजाव नाही, घरात जेमतेम जरूरीपुरत्या वस्तू ... घराचे आजच्या तुलनेत असे वेगळेपण. दिलीप यांचे प्रथम...
समुद्री चहुकडे पाणी…
पाण्याचे ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’, असे तट सर्वच राज्यांमध्ये पडलेले आहेत. सध्याची परिस्थिती बघता, ‘आहे रे’ गट दुसऱ्या गटात आणखी काही वर्षांत विलीन...
जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांची काही उद्घोषिते
• खरे पाहू गेल्यास, दोनशे मिलिमीटर पाऊससुद्धा सर्वसाधारण जीवन जगण्यासाठी पुरेसा आहे. महाराष्ट्रात तर त्या मानाने भरपूर पाऊस पडतो. इतके असूनसुद्धा वारंवार दुष्काळ लांछनास्पद...
राष्ट्रीय जल अकादमी – जलस्रोतांचे प्रशिक्षण
‘राष्ट्रीय जल अकादमी’ ही पूर्वी ‘सेंट्रल ट्रेनिंग युनिट’ म्हणून ओळखली जायची. ती जलस्रोतांचा विकास व व्यवस्थापन यांशी संबंधित प्रशिक्षण देण्याचे काम करते. संस्थेची स्थापना...
भूतदयेचा अतिरेक!
वसई शहरात कबूतरांचा उपद्रव वाढीस लागल्याने श्वसनाचे विकार, दमा यांसारख्या आजारांपासून काही रुग्ण त्रस्त आहेत. कबूतरांच्या विष्ठेपासून ‘हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनिया’ हा आजार होत असल्याचे...
खडकाळ पठारे – जैव भांडारे अपर्णा वाटवे यांचा अभ्यास
अल्पजीवी, भक्कम खोड नसलेल्या वनस्पती आणि खडकांच्या भेगेत, फटीत, जमिनीतील खोलगटीत दडलेले साप, बेडूक, सरडे, वटवाघळे हे कीटक, प्राणी... तेसुद्धा निसर्गाचा भाग आहेत, त्यांना...
शाश्वत विकासासाठी, पाण्याची शाश्वती शक्य आहे का?
1. भारत देशात एकूण मोठी धरणे पाच हजार सातशेएक आहेत. त्यांपैकी महाराष्ट्रात दोन हजार तीनशेचौपन्न धरणे (देशातील एकूण धरणांच्या एकेचाळीस टक्के) आहेत. महाराष्ट्रात एकूण...
‘मुठाई’ नदीला संजीवनी
पुण्याचे निसर्ग स्थल-भूषण असलेल्या मुळा-मुठा नद्या दूषण झाल्या आहेत! त्यामुळे अस्वस्थ होऊन काही मंडळी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी निग्रहाने एकत्र आली आहेत. शैलजा देशपांडे यांनी तो...
तुळशीबाग – ऐतिहासिक, आधुनिक, स्मार्ट! (Smart Tulshibaug)
पुण्यातील तुळशीबागेला अडीचशे वर्षांचा जागता इतिहास आहे. तुळशीबागेचे स्वरूप एका जुन्या राममंदिराभोवती उभा राहिलेला बाजार असे आहे. पिन टू पियानो... म्हणाल ती संसारोपयोगी वस्तू...