गाडगेबाबांच्या विचारांचे शिलेदार !
गाडगेबाबा पुस्तकात सामावू शकत नाही. तो या मातीत रुजतो आणि मातीतून उगवतो, माणसाच्या मनात वसतो. सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीचा आवाका लक्षात घेऊन साधीसोपी उदाहरणे देऊन विचार करण्यास लावणारे गाडगेबाबा विलक्षण आहेत...
कृतिशील समाजचिंतक फादर फ्रान्सिस दिब्रिटो
फादर दिब्रिटो हे कॅथलिक पंथीय ख्रिस्ती धर्मगुरू आहेत. त्यांचा जन्म वसईतील मराठी भाषिक ख्रिस्ती कुटुंबातील. विरार-आगाशी परिसरातील नंदाखाल हे त्यांचे जन्मगाव. मराठी साहित्यातील एक सिध्दहस्त...
नीलेश बागवे – सुंदर हस्ताक्षर अर्थात सुंदर जगणं!
सुंदर अक्षर म्हणजे आनंदी मन... आनंदी मन म्हणजे सकारात्मक विचारसकारात्मक विचार म्हणजे आकर्षक व्यक्तिमत्त्व... आकर्षक व्यक्तिमत्त्व म्हणजे सुसंस्कृत वर्तनसुसंस्कृत वर्तन म्हणजे आदर्श नागरिक... आदर्श...
जातिवंत रसिक कविमनाचे आनंद सांडू
आनंद सांडू मूळ मुंबई-चेंबूरचे व्यक्तिमत्त्व विविध गुणी आहे. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्याखेरीज, त्यांनी बांधकाम व्यवसायातही मोठी कामगिरी केली आहे. त्यांचे पूर्वज, प्रसिद्ध...
मोहोळचा लांबोटी चिवडा
सोलापूर-पुणे रस्त्यावर मोहोळ तालुक्यात शिरापूर वळणावर ‘जयशंकर’ नावाचे हॉटेल लक्ष वेधून घेते. ते हॉटेल बसच्या आकाराचे आहे आणि कपबशीच्या आकाराची त्याची पाण्याची टाकी!त्या हॉटेलाचे...
संगीत दिग्दर्शक सी रामचंद्र (Music Director C Ramchandra)
सी रामचंद्र हे हिंदी चित्रपटांमध्ये यशस्वी संगीत दिग्दर्शक होते. ते 1947 च्या फिल्म ‘शहनाई’पासून 1959 च्या ‘नवरंग’पर्यंत म्हणजे सुमारे बारा वर्षे कीर्तिशिखरावर होते. त्यांनी आरंभीच्या काळात संगीत दिलेला ‘अनारकली’ चित्रपट सुवर्णमहोत्सवी ठरला होता...
दापोली तालुक्यातील शाहीर उदय काटकर
शाहीर उदय काटकर यांनी जाखडी नृत्याची छाप पहाडी आवाजाच्या जोरावर महाराष्ट्रभर उमटवली. त्यांचे प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारे वक्तृत्त्व आणि बहारदार गायकी लोकांच्या मनावर गारुड करते. उदय काटकर यांनी हजारांहून अधिक कार्यक्रम महाराष्ट्रभर केले आहेत...
पाचवे साहित्य संमेलन – 1907
रावबहादूर विष्णु मोरेश्वर महाजनी हे पाचव्या ग्रंथकार संमेलनाचे अध्यक्ष होते. पाचवे संमेलनही पुणे येथे 1907 साली भरले होते. विष्णु मोरेश्वर महाजनी यांचे सारे आयुष्य...
वावीचे वारकरी संत – रामगिरी महाराज
भक्तिमार्गाचा अधिकार त्रैवर्णीकांना वारकरी संप्रदायाने दिला. सिन्नर तालुक्यात हरिनाम सप्ताह गावागावांत होत असतो. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, भारदेबुवा यांच्यासारखे श्रेष्ठ प्रवचनकार, कीर्तनकार तेथे पोचत असत....
गोविंद भागा कांबळे (Govind Bhaga Kambale and Mahar Regiment of Indian Army)
स्वतंत्र भारताने पाच युद्धे लढली. त्यांपैकी 1962 साली चीन बरोबर झालेले युद्ध हे पराभूताचा इतिहास म्हणून ओळखले जाते. तरीही त्या युद्धात भारतीय सैनिकांचे शौर्य समोर आले.









