नलिनी तर्खड मध्यप्रदेशातील माळवा पट्टयातून आल्या. त्या पदवीधर होत्या. खानदानी आकर्षक चेहरा ही त्यांची जमेची बाजू होती. त्यांचा आवाजही चांगला होता, परंतु त्यांनी गायनाची...
बाबा या नावाने ओळखली जाणारी कोठलीही व्यक्ती ही सुमार असूच शकत नाही! बाबा सत्ता गाजवणारा, सगळ्यांशी प्रेमाचे संबंध ठेवूनही त्यांच्यावर धाक जमवणाराच असला पाहिजे....
भक्तिमार्गाचा अधिकार त्रैवर्णीकांना वारकरी संप्रदायाने दिला. सिन्नर तालुक्यात हरिनाम सप्ताह गावागावांत होत असतो. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, भारदेबुवा यांच्यासारखे श्रेष्ठ प्रवचनकार, कीर्तनकार तेथे पोचत असत....
सुमंतभाई गुजराथी म्हणजे सिन्नर तालुक्यातील गेल्या पाच दशकांतील सांस्कृतिक व ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार. नव्वदाव्या वर्षांतही ताजेतवाने. तो माणूस म्हणजे ऊर्जास्रोत होता. त्यांनी नोकरी म्हणाल...
श्रीगोरक्षनाथांचा आविर्भाव विक्रम संवत् दहाव्या शतकात भारतात झाला. श्रीशंकराचार्यांच्या नंतर तेवढे प्रभावशाली व महिमान्वित महापुरुष भारतवर्षात कोणी अवतरलेले नाहीत! त्यांचे अनुयायी भारताच्या कानाकोपऱ्यात आढळतात....
निंबर्गी-संप्रदायाने सर्व संप्रदायांतील नाम-भक्तीचा समन्वय साधून नाम-स्मरण हाच परमार्थ असा सिद्धांत मांडला आहे. नवनाथांपैकी रेवणनाथांपासून काडसिद्ध (सिद्धटेक); श्रीनारायणराव भाऊसाहेब ऊर्फ श्रीगुरुलिंगजंगम (निंबर्गी); श्रीभाऊसाहेब महाराज...
सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन ऊर्फ अप्पासाहेब यांना महात्मा गांधींचे पहिले दर्शन मुंबई काँग्रेसच्या वेळी १९१६ मध्ये झाले. तेव्हा गांधीजी सेहेचाळीस वर्षांचे तर अप्पा एकवीस वर्षांचे...