वैभव

नोंद गावोगावच्‍या सांस्‍कृतिक संचिताची – ऐतिहासिक आणि सांस्‍कृतिक वारशाची!

carasole

कृतिशील समाजचिंतक फादर फ्रान्सिस दिब्रिटो

फादर दिब्रिटो हे कॅथलिक पंथीय ख्रिस्ती धर्मगुरू आहेत. त्यांचा जन्म वसईतील मराठी भाषिक ख्रिस्ती कुटुंबातील. विरार-आगाशी परिसरातील नंदाखाल हे त्यांचे जन्मगाव. मराठी साहित्यातील एक सिध्दहस्त...

संयुक्त महाराष्ट्र सभा

संयुक्त महाराष्ट्राने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रांत मागे पडू नये यासाठी 'संयुक्त महाराष्ट्र सभे'ची संस्थापना करण्याच्या हाती घेतलेल्या उपक्रमाबाबत... महाराष्ट्रीयांना जाहीर विनंती प्रस्ताव : मराठी भाषा बोलणा-या...

संयुक्त महाराष्ट्र सभा

प्रस्ताव : मराठी भाषा बोलणा-या सर्व सलग प्रदेशाकरता म्हणजे ‘संयुक्त महाराष्ट्रा’करता अधिकारवाणीने बोलू शकेल अशी एकही संस्था सध्या अस्तित्वात नाही. निरनिराळ्या राजवटींमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा...
carasole

आमिरखान, व्ही. शांताराम, साने गुरुजी अन् घाट कुरुंदवाडचा !

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेता आमिरखान यांनी कुरुंदवाडच्या घाटावरील स्मशानभूमीत विश्रांती घेतली होती, असे जर कुणी सांगितले तर ते पटेल का? पण अपार थकल्यामुळे, त्यांनी...
carasole

कमळ – मानाचं पान!

3
भारतीय संस्कृतीतील लाडकं फूल म्हणजे कमळ. साहित्य, शिल्प, धर्म... सगळीकडे कमळाला मानाचं पान आहे. 'कमल नमन कर' अशा जोडक्षरविरहित, अगदी साध्या वाक्यातून लिहिण्या-वाचण्याचा श्रीगणेशा...

महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी जागर

महाराष्ट्र राज्य स्थापनेस १ मे २०१० ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. अर्धशतकपूर्तीनिमित्त आत्मपरीक्षणासाठी व पुढील वाटचालीसाठी गेल्या पन्नास वर्षांतील स्थितिगतीचा आढावा जसा आवश्यक आहे...
तरंग. यांना खांबकाट्या असेही म्हणतात

तरंग आणि बारापाचाची देवस्की

आचरा नदीने रत्नागिरी जिल्ह्याचे दोन भाग केले आहेत. पैकी दक्षिणेकडचा भाग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. ही संस्कृती गोव्याला जवळची, ती रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांहून वेगळी आहे. त्या भागात एक...
निघाली साईंची पालखी

अंधांची पदयात्रा

मुंबई (अँटाप हिल) ते शिर्डी      अंधांची पदयात्राआम्ही शिर्डीला जाण्यासाठी 'ॐ साई'च्या जयघोषात पालखीबरोबर चालू लागलो आणि क्षणार्धात पुढील आठ दिवसांचा प्रवास नजरेसमोर तरळला,...

संस्कृत विश्वकोश-डेक्कन कॉलेज

0
डेक्कन कॉलेजमध्ये गेली साठ वर्षे एका एनसायक्लोपीडियाचे काम चालू आहे आणि पुढील पन्नास वर्षे तरी चालणार आहे – प्रत्येक भारतीय माणसाला अभिमान वाटेल असे बुद्धीचे काम पुण्याच्या भूमीत चालू आहे...

संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव: पुनरावलोकन परिषदा

0
संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, पाच वेगवेगळे विभाग एकत्र आले, परंतु लोकांनी परस्परांना समजून घेण्याची प्रक्रियाच राज्यात घडून आली नाही. भावनिक एकात्मता व समतोल विकास यांबाबतीत फार बेजबाबदार वर्तन आपल्याकडून –शासन, राजकारणी व लोकही यांच्याकडून झाले आहे. केवळ सीमाप्रश्नावर दंड थोपटून चालणार नाही. विदर्भ-मराठवाडा-खानदेश-कोकण-पश्चिम महाराष्ट्र या सार्‍यांनी एकमेकांची मने जाणली पाहिजेत. नुसता भूगोल एकत्र करून काय उपयोग?