महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांवर संस्कार करणारे पुस्तक ‘श्यामची आई’! त्या पुस्तकाबद्दल लिहिताना पुस्तकाचे लेखक साने गुरुजी यांचे उद्गार प्रथम आठवतात. पुस्तक प्रकाशित होत असताना त्यांनी...
सिंधी भाषा ही मुसलमानी रियासतीत खेडवळ लोकांची भाषा म्हणून मानत. शहरातील सुशिक्षित सिंधी व उर्दू – फार्सीच्या संस्काराने, मिश्र झालेली भाषा बोलत. तो राजकीय...
मो.शि. (उर्फ बापुसाहेब) रेगे यांच्या (‘आठवणीतील पाऊले’) या पुस्तकात त्यांनी वयाच्या परिपक्व थांब्यावर गतकाळच्या आठवणी जागवल्या आहेत. या आहेत आठवणी, सुजन मनानं जागवलेल्या.
आठवणींचे केंद्रबिंदू...
स्त्रियांची आत्मचरित्रे, आत्मकथने मराठीत बरीच आहेत. लक्ष्मीबाई टिळकांची ‘स्मृतिचित्रे’, रमाबाई रानडे यांचे ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’, सुनीताबाई देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी’ अशी काही...
अंधांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर साहित्य वाचायला मिळावे यासाठी धडपडणाऱ्या ठाण्याच्या सुखदा पंतबाळेकुंद्री, पुण्याचे उमेश जेरे आणि त्यांच्या तीनशेहून अधिक सहकाऱ्यांनी मराठीतील तीनशेहून अधिक पुस्तकांचा खजिना...
सरस्वती लायब्ररी ते व्यंगचित्रकार संमेलन
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना ज्ञानपीठाचा सन्मान मिळाला होता, हे मराठी सर्व रसिकांना ठाऊक आहे; मात्र त्याच महान कवीने पुण्यातील रस्त्याच्या कडेला टपरीतील...
आपण आणि आपल्या आजुबाजूचा जगरूपी पसारा याविषयी विचार करणे ही माणसाच्या आवडीची गोष्ट. लहान मूलसुद्धा स्वत:साठी त्याच्या परीने तसा विचार करत असते. अजमावत असते,...
डॉक्टर श्रीराम लागू यांनी रंगभूमीवर साकारलेल्या भूमिका - त्या रंगवताना त्या भूमिकांमागचा त्यांचा सर्वांगीण विचार, त्यांचं ‘नाटक’ या माध्यमाबद्दलचं व अभिनयाबद्दलचं चिंतन आणि त्यांनी...
जालना शहर पूर्वीपासून जसे व्यापारउदीम आणि उद्यमशीलता यांसाठी प्रसिद्ध आहे तसे ते उर्दू कवी आणि मुशायरे यांसाठीही परिचित आहे. एकेकाळी उर्दू मुशायरे गाजवणारे रामकृष्ण...