मध्ययुगीन साहित्य हे कोणत्या ना कोणत्या तरी पंथ विचारातून निर्माण झाले. भक्ती आणि संप्रदाय यांच्यावरील निष्ठा हे त्या साहित्याचे वैशिष्ट्य होते. त्यात महानुभाव हा...
महदंबा ऊर्फ महदाईसा मराठी साहित्यविश्वातील आद्य मराठी कवयित्री होय. या कवयित्रीला आणखी काही नावे होती. ती रूपाईसा या नावानेही ओळखली जात असे. तिने तिचे...
म्हाईंभट उर्फ महेंद्रभट नगर जिल्ह्यातील सराळे गावचा ब्राह्मण होता. तो खूप श्रीमंत व विद्वान होता. त्याला त्याच्या श्रीमंतीचा व विद्वत्तेचा गर्व होता. गणपती आपयो...
ग्रेट ब्रिटनच्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या कारभाराविरुद्ध भारतात अंसतोष उफाळला; तो दिवस 10 मे 1857. पहिला उठाव मीरत येथे झाला आणि भडका उत्तर हिंदुस्थानात सर्वत्र...
‘डॉक्टर म्हणून जगताना-जगवताना’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात आदिती परांजपे-दामले यांनी सुलभा ब्रम्हनाळकर यांची घेतलेली मुलाखत त्यातील काही भाग.
अदिती : मी तुमच्या वाचकांच्या...
खऱ्या लेखकाला त्याच्या सामाजिक जगण्याला वैचारिक बैठक कोणती असावी हा प्रश्न कायमच पडत असतो. खरे तर, कलात्मक निर्मिती ही अत्यंत वैयक्तिक प्रेरणा असल्याने त्या...
बालकवी यांची शंभरावी पुण्यतिथी झाली. बालकवींचा मृत्यू तिशीच्या आत झाला. बालकवी यांचे अपघाती निधन 17 एप्रिल 1918 या दिवशी झाले. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या...
दत्ता तन्नीरवार हे अपघातानेच इतिहासाचे लेखक झाले. त्यांचे शिक्षण फारसे नाही, पण प्रेरणेतून निर्माण झालेली आवड त्यांना लेखनप्रवृत्त करती झाली. त्यांनी एक-दोन नव्हे तर...
ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य एम.पी. तथा मधू पाटील यांनी त्यांच्या ‘खारजमिनीतील रोप’ या आत्मकथनाला असे वेगळे शीर्षक का दिले? खारजमिनीतील रोप छोटे, ठेंगणे!...
भिन्न संस्कृतींत वाढलेल्या दोन कुटुंबांनी एकत्र येण्याने किंवा दोन समाजांनी एकत्र येण्याने संघर्षाची ठिणगी पडण्यास निमित्त होऊ शकते. नकळत घडणाऱ्या त्या गोष्टींचा विचार...