Home Authors Posts by मिलिंद बोकील

मिलिंद बोकील

4 POSTS 0 COMMENTS
मिलिंद बोकील हे लेखक व समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांची पौगंडावस्थेतील शाळकरी मुलांचे भावजीवन चित्रित करणारी ‘शाळा’ ही कादंबरी प्रसिद्ध आहे. शिवाय ‘उदकाचिया आर्ती’, ‘झेन गार्डन’, आणि ‘महेश्वर-नेचर पार्क’ हे कथासंग्रह; ‘गवत्या’ ही कादंबरी; ‘एकम’, ‘समुद्र’, ‘रण-दुर्ग’, ‘मार्ग’ आणि ‘सरोवर’ ह्या लघु कादंबऱ्या; समाजशास्त्रीय संशोधनावर आधारित ‘जनाचे अनुभव पुसतां’, ‘कातकरी: विकास की विस्थापन’, ‘गोष्ट मेंढा गावाची’, ‘कहाणी पाचगावची’ ही पुस्तके; ‘समुद्रापारचे समाज’ हे विदेशी समाजचित्रण; ‘साहित्य, भाषा आणि समाज’ व ‘गांधी, विनोबा आणि जयप्रकाश’ ही वैचारिक पुस्तके आणि ‘वाटा आणि मुक्काम’ हे सहलेखन प्रसिद्ध आहे.

पूर्व आशियातील हिंदू राज्ये व हिंदू संस्कृती (How Hindu empires got spread in Far...

भारतीय लोक विविध कारणांनी फार मोठ्या संख्येने पूर्व आशियात स्थलांतरित होत होते. त्या भागांत गेलेले असे अनेक लोक तेथील स्त्रियांशी लग्ने करून, वसाहत तेथे निर्माण करून राहत. भारतीयांजवळ प्रभावशाली सांस्कृतिक ऐवज होता. त्यामुळे भारतीयांचा बौद्धिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय वरचष्मा सहजगत्या निर्माण होई. कालांतराने पूर्व आशियात हिंदू राज्ये आणि संस्कृती उदयाला त्या वसाहतींमधून आली…
-milind-bokil

गरज आहे लोकशक्तीला जागृत करण्याची…

  प्रतिनिधी लोकांमधून जरी निवडून जात असले तरी ते खऱ्या अर्थाने लोकांचे उमेदवार नसतात. ते निरनिराळ्या राजकीय पक्षांचे उमेदवार असतात. राजकीय पक्ष त्यांना हव्या त्या...
-heading

साहित्याची लोकनीती

खऱ्या लेखकाला त्याच्या सामाजिक जगण्याला वैचारिक बैठक कोणती असावी हा प्रश्न कायमच पडत असतो. खरे तर, कलात्मक निर्मिती ही अत्यंत वैयक्तिक प्रेरणा असल्याने त्या...
_Snskruticha_Sanshodhak_2.jpg

विश्वनाथ खैरे – संस्कृती संशोधक

समाजशास्त्राचा अभ्यास करू पाहणाऱ्या विद्यार्थ्याला दोन गोष्टींनी गोंधळल्यासारखे होते. एक म्हणजे परदेशी समाजशास्त्रज्ञांनी समाजाविषयी मांडलेले सिद्धांत. ते सिद्धांत भारतीय समाजाला कितपत लागू होतील असा...