गोहराबाई-बालगंधर्व संबंधावर
बालगंधर्व व गोहराबाई यांच्या संबंधावर रवींद्र पिंगे यांनी १९७१ साली सविस्तर माहिती मिळवून लिहिले, ते मूळ कन्नड लेखक - रहमत तरीकेरी (मराठी अनुवाद –...
लोककलेची मस्ती-गस्ती-वस्ती
पाखरांच्या किलबिलाटाची मधुर धून, पानाफुलांची सळसळ, अवखळ धावणारा फेसाळलेला झरा, अंगाला झोंबणारा पहाटवारा… एक ब्रह्मनाद उमटतो, लय साधते, स्वर जुळतो, आपसूक गीत रंगते,...
‘प्रॅगमॅटिक्स’ – अध्याहृताचे भाषिक तत्त्वज्ञान
अर्थाचे अनेक प्रकार असतात - वाच्यार्थ, लक्षणार्थ, गूढार्थ वगैरे. भाषेमधे म्हटलेले किंवा लिहिलेले वाक्य जरी एक असले, तरी वेगवेगळ्या परिस्थितींमधे आणि वेगवेगळ्या...
जात परदेशस्थ
परदेशात राहणे - परदेशात प्रवास करणे किंवा परदेशातच सेटल होणे यात आता कोणतेही अप्रूप राहिलेले नाही. भारताच्या जातीय आणि सांस्कृतिक घडणीनुसार कोणता...
नको तो धर्म? का नको बरे?
हा जानामाना पत्रकार ‘मी धर्म सोडला आणि तो सोडल्यामुळे माझ्या मनाला शांती लाभली’ असे ठासून सांगतो. अनेक लोक मन:शांती प्राप्त करून घेण्याचा...
डॉ. लहाने यांची जीवनदृष्टी
डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राने योजलेल्या त्यांच्या डोंबिवलीतील व्याख्यानात त्यांची बालपणापासूनची कहाणी सांगितली. ते किती कठीण परिस्थितीतून या पदापर्यंत पोचले ते ऐकले की आपण स्तिमित होतो. मग मनात येते, की आपण आपल्या अडीअडचणी, संकटे यांचा उगाच बाऊ करतो. त्या किरकोळ व तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. आपल्याला लहाने यांच्यासारख्यांच्या जीवनाकडे बघून जीवन जगण्याचा उत्साह-उमेद मिळतात. जीवन समरसून कसे जगावे हे कळते. सर्वसामान्य माणसांना ही माणसे मार्गदर्शक वाटतात...
गर्दीची अक्क्ल
दोन माणसांच्या तीव्र हुशारीनं मला कॉम्प्लेक्स येतो. इतके कसे हे दोघे हुशार, विटी, विनोदी, हाड-हुड स्पेशालिस्ट? कसे बुवा हे असे चार्मिंग आणि...
विवाहसंस्थेचा इतिहास’ तपासताना…
एक इतिहासाचार्य आणि उथळ असण्याचा परमोच्चबिंदू यांची एकत्र आठवण का होईल? पण आली. राजवाड्यांचं ‘विवाहसंस्थेचा इतिहास’ परत एकदा वाचताना! राजवाड्यांनी जे काही लिहिलंय ते वाचून...
मराठी संस्कृती- माझ्या आईने मला शिकवलेली
मराठी संस्कृती- माझ्या आईने मला शिकवलेली!
दोन आठवड्यांपूर्वी, मातृदिन होऊन गेला. संस्कृतीचा पहिला धडा आई देत असते. तेव्हा मातृदिन हा खरा संस्कृतिदिनच होय !
माझ्या आईचा...
मास्तरांच्या नसण्याचं ऊन.
सुर्वेमास्तरांना जाऊन बरेच दिवस झाले. त्यांच्या जाण्यानं उमटलेल्या दु:खाचे कढ हळुहळू ओसरले. अभावाचा एहसासही निवला. यावेळेच्या ‘मुक्तशब्द’च्या अंकात नामदेव ढसाळांनी सुर्वेमास्तरांवर लेख लिहिलाय;...