जैतापूर अणूउर्जा प्रकल्पाची रचना समजून घेणे आवश्यक
जैतापूर प्रकल्पाला गावक-यांकडून आणि शिवसेनेकडून होत असलेला विरोध जपानच्या भूकंपात फुकूशिमाची अणूभट्टी उद्ध्वस्त झाल्यानंतर अधिकच तीव्र बनला.
जैतापूर प्रकल्पाला गावक-यांकडून आणि शिवसेनेकडून होत असलेला विरोध...
मराठीचे वय किती?
मराठीचे वय किती? – प्रा. हरी नरके.
बोलणाऱ्यांची संख्या बघितली तर मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. ‘ती संस्कृतोद्भव आहे व तिचे वय सुमारे...
भारतीय लोकशाही आदर्श होण्यासाठी
(भारतीय लोकशाही निकोप होण्यासाठी जाहीर मतप्रदर्शन)
जगातील सर्वात मोठी लोकशाही भारत देशात आहे याचा भारतास अभिमान वाटतो. भारतातील निवडणुका पारदर्शी होतात. विरोधकांचीही त्याबाबत तक्रार असत...
माहोल पुलोत्सवाचा!
पुणे, रत्नागिरी, गोरेगाव(मुंबई) अशा अनेक ठिकाणी पुलं च्या नावाने सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. माहोल पुलोत्सवाचा आहे. पुलंचा 8 नोव्हेंबर हा जन्मदिवस, पुण्यात 2000साली ‘आशय सांस्कृतिक’तर्फे...
स्तोत्र
स्तोत्र म्हणजे भक्ताने त्याच्या आराध्य दैवताला उद्देशून म्हटलेले स्तुतीपर गीत. स्तोत्रामध्ये श्रद्धा, भक्ती, प्रेम, निष्ठा, परम कारुण्य, वात्सल्य, ज्ञान, वैराग्य, सुलभता, मृदुभाव व्यक्त केलेले...
खांदेपालटानंतर लोकसत्तेचा रोख बदललेला
लोकसत्ता वृत्तपत्राचा काही दिवसांपूर्वीच खांदेपालट झाला. तत्पूर्वी लोकसत्तेत कॉंग्रेस, पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्यावर टिका येत नसे, मात्र आता यासंदर्भात बदल झालेला दिसतो. दिनांक...
भाषेचे उत्पादक होऊ !
भाषा ही इतर लोकांनी करायची काहीतरी गोष्ट आहे, आपण फक्त तिचा वापर करायचा अशी भूमिका लोकांमध्ये अव्यक्त पण सर्वदूर आढळते. भाषेचे उपयोगकर्ते, भोगवटादार...
दोन अनुभव
समाजाच्या दोन बाजू दाखवणारे अनुभव एकाच आठवड्यात आले. आपण कोणत्या बाजूचे हा सद्यकालात महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल, की सकारात्मक प्रयत्न सुरू...
वादात रंगलेला कुंचला…
विजया चौहान / डॉ. रवीन थत्ते
चित्रकार मकबूल फिदा हुसेन निर्वतले. त्यांच्या चित्रांबद्दल आणि पर्यायाने ..
हुसेन यांच्या चित्रांचा चुकीचा अर्थ काढला
चित्रकार एम....
सांस्कृतिक जग कोठे हरवले?
महाराष्ट्राचे संस्थाजीवन औपचारिक झाले आहे का? जुन्या संस्थांचे नित्याचे कार्यक्रम नियमित होत असतात. प्रकाशन समारंभांसारखे प्रासंगिक कार्यक्रम मोजक्याच श्रोत्यांच्या उपस्थितीत कौटुंबिक हौस-मौज वाटावी अशा तऱ्हेने घडून जातात. कौतुकाच्या समारंभांत उपचार अधिक असतो आणि वाद-टीका, उलटसुलट वार-प्रतिवार असे काहीच सार्वजनिक जीवनात घडताना दिसत नाही. माणसा माणसांतील स्नेह, जिव्हाळा ओलाव्याने व्यक्त होतानाही जाणवत नाही. ज्या बातम्या समोर येतात त्या अत्याचारादी विकृतीच्या आणि राजकारणातील गुन्हेगारीच्या. त्यांतील कट-कारस्थाने पाहिली की दीपक करंजीकरांच्या कादंबऱ्यांची आठवण येते. समाजातील चैतन्य हरपले कोठे आहे?