रवींद्रनाथ टागोर यांचे ब्रिटीश राणीला लिहिलेले पत्र
रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बागेत झालेल्या जुलूम-जबरदस्तीविरुद्ध निषेध म्हणून त्यांनी ब्रिटिश राणीने बहाल केलेली उमरावकी परत केली. त्यावेळी त्यांनी ब्रिटिश राणीला उल्लेखून ३० मे...
शास्त्री हॉल नावाचे शंभर वर्षांचे कुटुंब
शास्त्री हॉल ही दक्षिण मुंबईतील मध्यमवर्गीर्यांची जुनी वसाहत आहे. जुन्या भाषेत चाळींची वाडीवस्ती. मुंबईत ग्रँट रोडला नाना चौकापासून शंभर पावलांवर ती वस्ती आहे. त्या...
मरीन ड्राइव्ह : मुंबईची खरी ओळख
मुंबई शहराची ओळख दर्शवणाऱ्या अनेक जागा आहेत. त्यांपैकी सर्वांच्या पसंतीस उतरणारी स्वत:च्या सौंदर्याने पाहणाऱ्याचे मन मोहून घेणारी जागा म्हणून ‘मरीन ड्राइव्ह’कडे निर्देश करावा लागेल.
‘मरीन...
महाराष्ट्रघातकी फाजलअली समिती!
महाराष्ट्र राज्य स्थापनेचे १९४६ पर्यंत जोरात असलेले आंदोलन नंतरच्या काळात मंदावले होते. देशाला मिळालेले स्वातंत्र्य, गांधींची हत्या, भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना या घडामोडींमुळे भाषावार प्रांतरचनेचा...
मोरारजींचा वाढदिवस…
अत्रे टीका करताना विरोधकांची सालडी सोलत असले तरी त्यांच्या स्वभावात दीर्घ द्वेष नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात पंडित नेहरूंची रेवडी उडवणारे अत्रे, नेहरूंच्या निधनानंतर अग्रलेखांची...
मराठी विज्ञानकथेची शतसंवत्सरी
मराठीमध्ये विज्ञान साहित्यनिर्मितीस - म्हणजे सायन्स फिक्शनच्या लेखनास अनुवादित स्वरूपात 1900 मध्ये सुरुवात झाली. तो ज्यूल्स व्हर्नच्या 'टू द मून अँड बॅक'चा अनुवाद होता....
संयुक्त महाराष्ट्रासाठी देवांनी स्वीकारला पराभव
शंकरराव देवांचा पक्षश्रेष्ठींवर पूर्ण विश्वास होता, पण काँग्रेसश्रेष्ठी त्या विश्वासास अजिबात पात्र ठरले नाहीत. श्रेष्ठी देवांविषयी नाराज होते व देवांची त्यांच्या विषयीची समजूत चुकीची...
सुमंतभाई गुजराथी – इतिहास संवर्धनाचे शिलेदार
सुमंतभाई गुजराथी म्हणजे सिन्नर तालुक्यातील गेल्या पाच दशकांतील सांस्कृतिक व ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार. नव्वदाव्या वर्षांतही ताजेतवाने. तो माणूस म्हणजे ऊर्जास्रोत होता. त्यांनी नोकरी म्हणाल...
वसई मोहिमेचा दिग्विजय
मराठ्यांच्या इतिहासातील वसईचा दिग्विजय ही महत्त्वाची विजयश्री मानली जाते. त्या काळी पोर्तुगीजांचा अंमल कोकणपट्टीतील साष्टी प्रांतावर होता. तेथील प्रजा पोर्तुगीजांच्या छळाला कंटाळली होती. शिवाजी...
संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव: पुनरावलोकन परिषदा
संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, पाच वेगवेगळे विभाग एकत्र आले, परंतु लोकांनी परस्परांना समजून घेण्याची प्रक्रियाच राज्यात घडून आली नाही. भावनिक एकात्मता व समतोल विकास...