तंत्रज्ञानाने मनुष्यजीवनावर एकविसाव्या शतकात एवढा प्रभाव टाकला आहे, की गतिमान या जगात तत्त्वज्ञानासारखे विषय संदर्भहीन झाले आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जातो. विज्ञान...
गुरूचे महत्त्व भारतीय परंपरेत अनन्यसाधारण आहे. गुरू मध्ये ब्रह्मा-विष्णू-महेश हे तिघेही सामावले आहेत. आणि ही त्रिमूर्ती म्हणजे भारतीय जीवनाचा आधारच होय. त्यांच्यामधूनच सृष्टीची उत्पत्ती...
शिक्षण आणि संस्कार या गोष्टी भारतीय जीवनात एकमेकांना जोडूनच येतात. शिकायचे म्हणजे संस्कार करून घ्यायचे! तो विचार, मला वाटते, ऋषींच्या आश्रमशाळा, गुरुकुल शिक्षणपद्धत या...
काय योगायोग, पाहा! विजय तेंडुलकर यांचा दहावा स्मृतिदिन आणि जागतिक हिंसाचारविरोधी दिवस हे जवळजवळ लागून, एकापाठोपाठ एक आले. त्यामुळे त्या घटनांना औचित्य लाभले. ही...
‘नॅशनल कन्व्हेन्शन फॉर द एज्युकेशन ऑफ द डेफ’ या संस्थेची स्थापना दिल्ली येथे १९३५ या वर्षी झाली. संस्थेची स्थापना कर्णबधिरांना चांगल्या प्रकारचे शिक्षण व...
बदलत्या जगात मराठीचा, किंबहुना कोणत्याही स्थानिक भाषेचा विचार अगदी वेगळ्या पद्धतीने करावा लागणार आहे. भाषा हे संस्कृतीचे मुख्य वाहन असते असा समज पूर्वापार आहे....
मराठी लिहीता-बोलताना माझ्या भोवताली सतत होणारा इंग्रजी शब्दांचा वापर मला अनेक वर्षे त्रास देतो आहे.
माझ्या लहानपणी रसाळ, अर्थपूर्ण आणि साधे पण नेटके मराठी लिहीणारे...
अण्णा हजारे यांचे दिल्लीतील उपोषण गाजले नाही. त्याची फलनिष्पत्तीदेखील अण्णांचे कार्यकर्ते व सरकार यांच्याकडून खूप उत्साहाने व्यक्त झाली नाही, त्याचे एक कारण म्हणजे अण्णांनी...