स्मार्ट फोनने सगळ्यांच्या आयुष्यावर जसजसे अतिक्रमण केले आहे अथवा अॅमेझॉन, फ्लिप कार्ट, बिग बास्केट, स्नॅप डील वगैरेंसारख्या ऑनलाईन खरेदीची जी प्रचंड लाट आली आहे,...
गुजराती श्रीमंत का असतात या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. ते दुकानदार-व्यापारी असतात, सकाळी नऊ ते रात्री नऊ काम करतात. म्हणजे सर्वसामान्य नोकरदार-कामगार यांच्यापेक्षा चार...
कायदा आणि सुव्यवस्था हा शब्दप्रयोग भारतात गेल्या सत्तर वर्षांत लोकमानसात पक्का बसून गेला आहे. लोकशाहीमधील विष्णुसहस्त्र नामावलीसारखी जी यादी आहे त्यात कायदा आणि सुव्यवस्था...
मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले त्यावेळची गोष्ट. एका बाजूला महाराष्ट्रभर विविध ठिकाणी पसरलेल्या आंदोलनाची अवस्था निर्नायकी होती. मुख्य कार्यकर्ते जे माध्यमांतून व्यक्त होत होते ते...
भाद्रपदात सर्वत्र जो होतो त्याला गणेश उत्सव म्हणायचे काय? प्रश्न खराच महत्त्वाचा आहे, पण त्याचे उत्तर मिळणे कठीण आहे. गणेश उत्सवाच्या दरम्यान जे काही...
ब्राह्मणांचा संबंध ज्ञानाशी परंपरेने जोडला जातो. नवा जमानाच ज्ञानाचा आहे! त्यामुळे त्यामध्ये ब्राह्मणांचे स्थान अनन्य असायला हवे. ते तसे आहे का? या प्रश्नाचे उत्तर...
बहुजन परिवर्तन यात्रेचा कार्यक्रम रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. ती यात्रा बहुजनांमध्ये त्यांच्या हक्कांबाबत प्रबोधन घडवण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. दौरा राज्यव्यापी आहे....
साहित्याच्या वाटेला जाण्याच्या पुष्कळ आधी, म्हणजे अगदी शब्द फुटण्याच्याही आधी एक तंत्र लक्षात आले होते - मोठ्यांदा रडले, की जे हवे ते मिळते!
आवाज मोठ्ठा...
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत गेल्या दीड हजार वर्षांत अनेक शोध लागले. त्यांवर आधारित नवे तंत्रज्ञान निर्माण झाले. त्यामुळे माणसाचे जीवन सुविधापूर्ण,...
इच्छामरणाचा कायदा आला आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे, की त्यात खूप त्रुटी आहेत. मी कायद्यातील तपशिलांची चर्चा येथे करणार नाही. मला वेगळेच काही म्हणायचे आहे....