1 POSTS
नीरजा या मराठीतल्या आघाडीच्या कवयित्री, कथाकार व कादंबरीकार आहेत. त्यांचे 'वेणा', 'निरन्वय' असे सहा कवितासंग्रह, चार कथासंग्रह, चार ललित लेखांचे संग्रह व 'थिजलेल्या काळाचे अवशेष' ही कादंबरी प्रकाशित आहे. त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारासह विविध नामवंत संस्थांचे अठ्ठावीस पुरस्कार लाभले आहेत. त्यांची पुस्तके महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाला लावलेली आहेत.