---
रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधी यांनी ‘शांतिनिकेतन’ व ‘नई तालिम’ या संकल्पनांमधून भारतात प्रामुख्याने शिक्षणव्यवस्थेचा वेगळा विचार रुजवण्याचे प्रयत्न केले. पण भारतात रूढ झाली...
मी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतून (NCL) वरिष्ठ संशोधक म्हणून ३१ जुलै १९९५ रोजी सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्तीनंतर वेगळ्या वाटेने जायचे असे ठरवून त्याची सुरुवात सेवानिवृत्तीपूर्वी...
फरिदा लांबे यांचा जन्म मुंबईतला. सुरुवातीचं शिक्षण महापालिकेच्या शाळेत घेतल्यानंतर दहावीपर्यंतचं शिक्षण ग्रँट रोडच्या सेंट कोलंबो शाळेतून पूर्ण केलं. त्यांनी एलफिन्स्टन कॉलेजमधून सोशिओलॉजी आणि...
देशातल्या प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोचवायचे आहे या ध्यासाने झपाटलेल्या माधव चव्हाण यांनी ‘प्रथम’ संस्थेची स्थापना केली. संस्था केंद्र सरकारच्या मदतीने शिक्षण तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम...
वसुधा कामत यांना भेटावे आणि त्यांच्या विविधरंगी व्यक्तिमत्त्वाचा एकच पैलू ध्यानी यावा असा अनुभव बर्याच जणांचा आहे. तो पैलू आहे त्यांच्या शिक्षणविषयक ध्यासाचा, विशेषत:...
‘‘इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना...’’
चिमणीसारखी असलेली चिमणी, विश्वास, गायत्री, अनिकेत, सोनाली, अक्षय ....सारेजण डोळे मिटून प्रार्थना म्हणत असतात....
केम्ब्रिज हे जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठ होय! त्याखालोखाल नंबर लागतो तो अमेरिकेतल्या हॉर्वर्ड चा आणि पाठोपाठ, तिसर्या क्रमांकावर येते ते अमेरिकेतीलच एमआयटी विद्यापीठ.
ब्रिटनमधील केम्ब्रिज ची श्रेष्ठता भारतीयांच्या...
कर्जंतमधल्या कोकण ज्ञानपीठ इंजिनीयरिंग कॉलेज मध्ये शिकणारे काही मित्रमैत्रिणी आणि काही बायो-टेक, कॉमर्स पदवीधर व डॉक्टर (B.A.M.S.) अशा वेगवेगळ्या शाखांचे विद्यार्थी-मित्र एकत्र आले. ‘समाजासाठी काहीतरी...
‘नई तालीम’ ही महात्मा गांधी आणि विनोबा यांनी सुरू केलेली शिक्षणपद्धत. या पद्धतीचा उपयोग करून जीवन विद्यापीठ किंवा लिव्हिंग युनिव्हर्सिटीच्या साह्याने ‘निर्माण’ मधील तरूणांना...
पुण्यात उपेक्षित वर्गातल्या, विशेषत: वेश्यांच्या मुलांसाठी काम करणारा ‘सावली सेवा ट्रस्ट’, हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. 2003 सालापासून कार्यरत असलेल्या या ट्रस्टने आतापर्यंत...