जगभर 11 जुलै हा लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. जगाची सतत वाढणारी लोकसंख्या हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय होऊन गेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने तो...
कोकणातील अनेक गावांमध्ये शेकडो वर्षांपासून चालत आलेली 'गावपळणा'ची किंवा 'देवपळणा'ची परंपरा आजही श्रद्धेने व आनंदी वातावरणात पाळली जाते. त्यामागे गावाचे सौख्य टिकवणे आणि गावक-यांनी...
चव्हाटा म्हणजे जेथे चार वाटा किंवा चार रस्ते एकत्र येतात ती जागा. त्यालाच चौक असेही म्हणतात.
चार वाटा एकत्र येत असल्यामुळे चव्हाटा हा नेहमीच रहदारीने...
बनारस शहरात साधारण तीन हजारांच्या आसपास मराठी भाषिक समाज आहे. मराठी समाज स्थलांतरित होऊन सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून त्या ठिकाणी आलेला आहे. काशी हिंदू विश्ववविद्यालयातील...
कोकण प्रांतावर इतिहासकाळात राज्य करणाऱ्या अनेक राजवटींनी त्यांच्या त्यांच्या संस्कृतीच्या खुणा ही कोकणच्या सांस्कृतिक वैभवातील व निसर्गरम्यतेतील मोठीच भर ठरते. ते कोकणाचे कोकणपण! तेथे...
‘जीवनगुंजी’ हे अरविंद राऊत यांचे एकशेचार पृष्ठांचे छोटेखानी पुस्तक म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पालघर जिल्ह्यातील वरोर या खेड्यात माणसे कसे जगत होती त्याचे वर्णन...