गजानन त्र्यंबक माडखोलकर हे बेळगाव येथे 1946 साली झालेल्या तिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते कादंबरीकार, निबंधकार, पत्रकार आणि संपादक म्हणून प्रसिद्ध होते. राजकीय कादंबरी ही त्यांची खासीयत.
नारायण वामन टिळक हे फुलांमुलांचे कवी म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनाचे आणि त्यांची रचना, ‘अभंगांजली’चेही 2019 हे शताब्दी वर्ष आहे. ते ‘नाना’ या नावाने...
बालकवी यांची शंभरावी पुण्यतिथी झाली. बालकवींचा मृत्यू तिशीच्या आत झाला. बालकवी यांचे अपघाती निधन 17 एप्रिल 1918 या दिवशी झाले. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या...