रायगड
Tag: रायगड
ऑफबीट दुनियेतील गोरखगड
पुणे आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेली अजस्त्र डोंगररांग! कराल… पातळस्पर्शी… बुलंद वगैरे अलंकारांनाही सहज पुरून उरणारी! दिसते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त अभेद्य असलेली आणि खालून...
पनवेलचा कर्नाळा किल्ला
कर्नाळा किल्ला मुंबईपासून बासष्ट किलोमीटरवर व पनवेलपासून तेरा किलोमीटरवर स्थित आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी चहूबाजूंना दाट जंगल आहे. तेथे दीडशेहून अधिक जातींचे पक्षी तेथे आढळतात....
जलदुर्ग कोर्लई
कोर्लई हा दोनशेएकाहत्तर फूट उंचीचा जलदूर्ग आहे. तो कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग डोंगररांगेत आहे. तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. किल्ल्यावरून अलिबागचा समुद्रकिनारा...
गडकोटाचा अस्सल नमुना – भोरपगड अर्थात सुधागड (Sudhagad)
सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड किल्ल्यास पूर्वी भोरपगड असेही म्हणत असत. शिवछत्रपतींचा पदस्पर्श त्या गडाला झाला आणि त्याचे नाव सुधागड ठेवले गेले.
स्वराज्याच्या राजधानीसाठी...
मुरुडची ग्रामदेवता कोटेश्वरी देवी
कोटेश्वरी ही मुरुडची ग्रामदेवता. मुरुड-जंजिरा शहरात प्रवेश करताना, सीमेवर कोटेश्वरी देवीचे मंदिर आहे. देवस्थान तीनशे वर्षांपूर्वींचे आहे. देवीचे मूळ स्थान मुरुड शहरासमोर समुद्रात उभ्या...
ताठरे कुटुंब – छांदिष्टांचा मळा
कुटुंब म्हणजे प्रेमाच्या धाग्यात गुंफलेली मोत्यांची माळ! अशी, एकमेकांच्या आधाराने गुंफलेली माळ म्हणजे ताठरे कुटुंब. रायगडच्या ताठरे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे मोती आहे. तो...
कडव्या वालाची कथा आणि पोपटी
वालाच्या पीकाला जमीन काळी कसदार व पोयदा प्रकारची, म्हणजे तिच्यात पाणी साचणार नाही किंवा पाण्याचा निचरा त्वरित होईल अशा त-हेची लागते. मात्र जमिनीत...
दिलीप पांढरपट्टे – समृद्ध जाणिवांचा गझलकार
मराठी गझल समृद्ध करण्यातील दिलीप पांढरपट्टे यांचे कार्य महत्त्वाचे आहे. मराठी गझलमध्ये जे दहा-बारा महत्त्वाचे गझलकार मानले जातात त्यात पांढरपट्टे अग्रेसर आहेत. सुरेश भटांच्या कवितेच्या कार्यक्रमाचा परिणाम अनेक तरुणांवर झाला, त्यांमध्ये दिलीप पांढरपट्टे हे कवी होते. पांढरपट्टे ते ऋण कृतज्ञतेने मान्य करतात...
एक ‘हिंमत’राव डॉक्टर
‘रूग्ण हा तीर्थक्षेत्र आहे व डॉक्टराने रुग्णाला दिलेली भेट ही त्या तीर्थाची वारी होय’ असे मानणारा – केवळ मानणारा नव्हे तर त्याप्रमाणे आचरण आयुष्यभर...
‘शांतिवन’ – कुष्ठरोगापासून ग्रामविकासापर्यंत
‘शांतिवन’ ही, कुष्ठरोग्यांचे उपचार आणि पुनर्वसन यांसाठी असलेली सामाजिक संस्था! संस्थेची कागदोपत्री १९५२ साली स्थापन झाली असली, तरी संस्थेच्या कार्याला ख-या अर्थाने सुरुवात झाली...