नारायण गोविंद उर्फ नानासाहेब चापेकर यांचा जन्म 5 ऑगस्ट, 1869 रोजी मुंबईमध्ये झाला. ते मराठीतील ऐतिहासिक विषयावर लेखन करणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक, समीक्षक...
अलिबाग ते रेवदंडा हा रस्ता हवाहवासा वाटणारा. नारळ-सुपारीच्या मोठ-मोठ्या वाड्या, टुमदार घरे आणि स्वच्छ समुद्रकिनारे यांमुळे पर्यटकांची वर्दळ तेथे नेहमी असते. तेथील अक्षी व...
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात वसलेले महाळुंगी हे छोटेसे गाव आहे. तेथील वातावरण निसर्गसंपन्न आहे. गावाच्या आजूबाजूला जंगल आहे. त्यामुळे झाडांची संख्या जास्त आहे. गावाच्या...
रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर (महाड) तालुक्यातील तुर्भे पंचक्रोशीमधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला भूभाग म्हणजे तुर्भे बुद्रुक. ते एकशेसाठ घरांचे नऊशे लोकसंख्या असलेले गाव आहे. गावाचे...
शोभा बोलाडे पनवेल तालुक्यातील गावागावांमध्ये पाणीप्रश्न व रेशनप्रश्न यांवर कार्यरत आहेत. त्यांनी त्या प्रश्नांवर उत्तरे मिळवण्यासाठी महिलांचे संघटन करून महिलांना मार्गदर्शन केले; तसेच, महिलांना...
विठोबाशेट राघोबा पाटील हे ‘सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय’, शहाबाज या संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष. त्यांनी त्यांच्या ‘विद्यार्थी मंडळा’तील सहकाऱ्यांच्या समवेत पुढाकार घेऊन, वाचनालयाचे इवलेसे रोप ३...
रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावातील ‘सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय’ या संस्थेस ३ एप्रिल २०१६ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल...
गौरी चितळे माहेरच्या स्मिता लोंढे! त्यांचे शिक्षण दहावी पास, एवढेच. त्यांनी आईवडिलांना आर्थिक मदत म्हणून नर्सिंगचा कोर्स पूर्ण करून हॉस्पिटलमध्ये नोकरी स्वीकारली. त्यांचे गाव...
अलिबाग गावाचे शहर कधी झाले, ते स्थानिकांना उमगलेच नाही. आता तर अलिबाग आतून बाहेरून बदलले आहे.
अलिबागच्या दोन गोष्टी मात्र बदललेल्या नाहीत. एक म्हणजे अलिबागचा...
महाराष्ट्रातील बैलांचा सर्वात मोठा बाजार
मुरबाडजवळ म्हसेची जत्रा (म्हसे गावामध्ये भरणारी जत्रा) तिची मुख्य ओळख टिकवून आहे. म्हसे गावची जत्रा ओळखली जाते ती तेथे भरणाऱ्या महाराष्ट्रातील बैलांच्या...