देशातल्या प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोचवायचे आहे या ध्यासाने झपाटलेल्या माधव चव्हाण यांनी ‘प्रथम’ संस्थेची स्थापना केली. संस्था केंद्र सरकारच्या मदतीने शिक्षण तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम...
प्रसिद्ध प्रकाशक रामदास भटकळ यांनी ‘आनंदी आनंद गडे’ या बालकवींच्या चिरस्मरणीय कवितेला नवी चाल लावून ते श्रोत्यांना म्हणून दाखवले. यामध्येच त्यांच्या जीवनाची सार्थकता आहे...
‘‘मला, मी स्वतः कलाकार असलो तरी स्वतःपेक्षा माझं आणि माझ्या संस्थेचं नाटक रंगमंचावर यावं असंच वाटत राहिलं. आजही वाटतं. इथून पुढंही तेच करण्याची इच्छा आहे.’’...
काही माणसं वेगळ्या रसायनांनी बनलेली असतात. झोकून देणं म्हणजे काय हे त्यांच्याकडून बघून समजून घेता येतं. एखाद्या क्षेत्रात काम करणं वेगळं आणि त्या क्षेत्राला...
‘मिरॅकल कुरियर्स’ या नावातच जादू आहे! प्रचीती घ्यायची असेल तर सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास के.सी. कॉलेजच्या परिसरात चक्कर टाका. तुम्हाला काळी कॉलर आणि गर्द नारिंगी...
पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी पालगड येथे एकत्र कुटुंबात झाला. त्यांच्या आजोबांच्या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती...
‘श्यामची आई’ : जिव्हाळा, प्रेम आणि कृतज्ञता
‘श्यामची आई’ या पुस्तकाला ७७ वर्षे झाली तरी त्याची क्रेझ अजून तितकीच आहे. साने गुरुजींनी स्वत:च्या हृदयातील जिव्हाळा त्यात...