मुंबईचा इतिहास गाडला जातोय!
आपली मुंबई कशी घडली त्याची साक्ष देणारे मैलाचे ऐतिहासिक दगड आज मुंबई शहरात काही ठिकाणी वाटांच्या कडेला निपचित पडून आहेत. या...
पेशवाईचा अस्त आणि भारताच्या स्वातंत्र्याचा उदय हा मोठा कालखंड आहे. तो ब्रिटिशांच्या प्रभावाचा काळ. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्रांतिकारी बदल त्या काळात घडून आले. अनेक...
‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’मधून चित्रकलेचे शिक्षण घेतेलेली मैत्रेयी नामजोशी जेव्हा ‘आयआयटी’मध्ये थिसिस प्रोजेक्ट करत होती तेव्हा, तिला तिने कागदाची चौकट मोडून खुल्या दिलाने...
महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात एक छोटीशी तरीही समाजैतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण अशी घटना ४ सप्टेंबर १९४९ या दिवशी घडली. सोमवंशी क्षत्रिय समाजातील काही उत्साही आणि चळवळ्या...
सुप्रिया सोनार मूळ गोव्याची. सुस्थित घरातील. तिने पदवीचे व पदव्युत्तर कायद्याचे शिक्षण गोव्यातच घेतले. ती लग्नानंतर मुंबईत आली. तिने वकिली करण्याचे ठरवले, पण तसा...
सुमारे हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील उत्तर कोकणचा प्रांत ‘महिकावती नगरी’ किंवा ‘बिंबस्थान’ म्हणून ओळखला जाई. त्या परिसरातच वाडवळ समाजाची वस्ती आहे. ज्येष्ठ संशोधक अशोक सावे...
शास्त्री हॉल ही दक्षिण मुंबईतील मध्यमवर्गीर्यांची जुनी वसाहत आहे. जुन्या भाषेत चाळींची वाडीवस्ती. मुंबईत ग्रँट रोडला नाना चौकापासून शंभर पावलांवर ती वस्ती आहे. त्या...
भाऊचा धक्का हा गिरगाव आणि गिरणगाव भागांतील कोकणी माणसांचा जिवाचा सखा, कारण भाऊचा धक्का त्यांना कुलाबा, रत्नागिरी आणि गोव्यातील त्यांच्या मूळगावी अलगद आणि अल्प...
अमीरबाई कर्नाटकी यांचे चरित्र रहिमत तरीकेरी यांनी कन्नड भाषेत लिहिले. त्यांनी चरित्र-लेखनाच्या निमित्ताने केलेल्या संशोधनाचा आणि इतर चरित्रात्मक गोष्टींचा रंजक आढावा एका कन्नड लेखात...
पुष्पा खरे यांचा जन्म 16 जानेवारी 1950 या दिवशी झाला. पुष्पा खरे शालेय वयापासून अभ्यासू आणि बुद्धिमत्तेची चमक दर्शवणा-या विद्यार्थिनी होत्या. त्यांना शिक्षणासाठी नॅशनल...